शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

शासनाच्या धोरणांमुळे साखर व्यवसाय अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 01:06 IST

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे साखर उद्योग अडचणीत आहे. सध्या कारखान्याला तोटा सहन करावा लागला आहे. मात्र, कारखाना बंद पडू देणार नाही, असा विश्वास राजगड कारखान्याचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला.

भोर - सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे साखर उद्योग अडचणीत आहे. सध्या कारखान्याला तोटा सहन करावा लागला आहे. मात्र, कारखाना बंद पडू देणार नाही, असा विश्वास राजगड कारखान्याचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला.कारखान्याच्या २८ व्या सर्वसाधारण सभेत थोपटे बोलत होते. या वेळी माजी मंत्री अनंतराव थोपटे, विकास कोंडे, के. डी. सोनवणे, शैलेश सोनवणे, दिलीप बाठे, विठ्ठल आवाळे, धनंजय वाडकर, शोभा जाधव, सीमा सोनवणे, दिनकर धरपाळे, उत्तम थोपटे, रोहन बाठे, निर्मला आवारे, सुमंत शेटे, अमीत सांगळे, उध्दव दिवेकर व सभासद कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक कारखान्याचे संचालक शैलेश सोनवणे यांनी केले, तर कार्यकारी संचालक उध्दव दिवेकर यांनी सभेच्या पत्रिकेवरील ठरावाचे वाचन केले. त्या वेळी सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. भोर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा निर्माला आवारे व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन राजेंद्र शेटे यांनी केले.भोर, वेल्हे तालुक्यातील उपसा योजनांची कामे पूर्ण झाल्याशिवाय, तसेच गुंजवणी धरणाच्या जाचक अटी रद्द करुन संपूर्ण पुनर्वसन होत नाही तोपर्यंत धरणातील पाण्याचा एक थेंबही खाली जाऊ दिला जाणार नाही. असा इशारा थोपटे यांनी जलसंपदा विभागाला दिला.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेPuneपुणे