शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

रिंगरोडसाठी जमीन देण्याचा तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:11 IST

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे वरीष्ठ पदाधिकारी शामसुंदर जायगुडे, महेश कोंडे, केळवडेचे माजी सरपंच शांताराम जायगुडे, जितेंद्र कोंडे, दिपक भडाळे, ...

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे वरीष्ठ पदाधिकारी शामसुंदर जायगुडे, महेश कोंडे, केळवडेचे माजी सरपंच शांताराम जायगुडे, जितेंद्र कोंडे, दिपक भडाळे, बाळासाहेब धुमाळ, राजेंद्र कोंडे, मोहन धुमाळ, बाळा आण्णा कोंडे,शंकर कोंडे, प्रदीप कोंडे,धनाजी धुमाळ, भाऊसाहेब जाधव,हरी कामठे आदी मान्यवर शेतकरी उपस्थित होते.

पश्चिम भागातील केळवडे, कांजळे, खोपी, कुसगाव, रांझे तर हवेली तालुक्यातील रहाटवडे, कल्याण, मोरदरी, घेरा सिंहगड या गावात प्रामुख्याने बागायती शेत जमिनी आहेत.या पट्ट्यातील शेतकऱ्यांना या रस्त्यासंदर्भात शासन अधिकारी माहिती लपवीत असून कुठलीच माहिती अधिकारी देतच नाहीत त्यामूळे शेतकरी संभ्रमात आहेत.शेत जमीन जर रिंग रोड मध्ये गेल्यास आम्ही रस्त्यावर येऊन अनेक शेतकरी भूमीहीन होतील त्यामुळे शासनाने या प्रस्तावित भागातून जाणाऱ्या रींगरोड ला स्थगिती द्यावी.

या पश्चिम पट्यातील शेतकर्यांचा रस्त्याला तीव्र विरोध आहे आणि राहीलच. हा रस्ता शेतकरी हिताचा नसून शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा आहे. शासनाने विचार करूनच निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा बाधित शेतकऱ्यांच्यावतीने देण्यात आला.

अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या काही अडचणी आल्या त्याप्रमाणे संबंधित गावच्या सुनावण्या सुरू केल्या असून केळवडे गावाची हरकत आल्यास येत्या सोमवारी सुनावणी होईल.

राजेंद्र जाधव, प्रांताधिकारी भोर

केळवडे (ता.भोर) येथे बागायती जमिनीतून रिंगरोड होऊ द्यायचाच नाही असा येथील शेतकऱ्यांनी सामुहीक निर्णय घेतला त्याप्रसंगी कुलदीप कोंडे, शामसुंदर जायगुडे आदी मान्यवर शेतकरी.