शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

Bharat Bandh: शेतकऱ्यांना पाठिंब्यासाठी मार्केटयार्डात कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 21:27 IST

दरम्यान, परराज्यातून काही फळांच्या गाड्या आल्या होत्या, त्यांना बंदबाबतची माहिती उशिरा मिळाली होती. मात्र, माल उतरून घेण्यात आला आहे. त्याची विक्री दुसऱ्या दिवशी करण्यात येणार

ठळक मुद्देव्यवहार ठप्प असून सर्व संघटना, बाजार घटक, आडते असोसिएशनचा पाठिंबा

पुणे : केंद्र शासनाने मांडलेल्या तीन कृषी विधेयकाच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. साधारण आठ महिन्यांपासून दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारी २७ तारखेला देशव्यापी बंदचे आयोजन आयोजन करण्यात आले होते. या बंदमध्ये मार्केट यार्डातील सर्व संघटना, बाजार घटकांनी सहभाग नोंदवत कडकडीत बंद पाळला. तसेच बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा विविध संघटनांकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, परराज्यातून काही फळांच्या गाड्या आल्या होत्या, त्यांना बंदबाबतची माहिती उशिरा मिळाली होती. मात्र, माल उतरून घेण्यात आला आहे. त्याची विक्री मंगळवारी (दि़. २८) करण्यात येणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियन, हमाल पंचायत, तोलणार संघटना, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, टेम्पो पंचायत मार्केटयार्ड, भारतीय कामगार सेना आणि महाराष्ट्र टेम्पो संघटनांनी बंद जाहीर केला होता. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनने त्याला पाठिंबा दिला.

आवक ठप्प; व्यापाऱ्यांचाही उत्स्फूर्त पाठिंबा

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा, केळी व पान बाजार, तसेच फुलबाजारात आवक ठप्प झाली होती. भुसार बाजारातीलही बहुतांश दुकाने बंद होती, तर काही दुकानांत व्यवहार सुरू होते. बंदला पाठिंबा देण्यासाठी व्यापाऱ्यांनीही सर्व व्यवहार बंद ठेवले होते.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरीPuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकार