शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

काय चोरलं तर बटाट्याच्या पिशव्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 20:59 IST

पिकाला चांगला बाजारभाव मिळत असल्याने ते चोरी होऊ लागले आहे. पेठ येथील शेतकरी राम बुट्टे यांचा जवळपास ३५ पिशवी बटाटा  चोरट्यांनी रात्री चोरून नेला.

पुणे : पिकाला चांगला बाजारभाव मिळत असल्याने ते चोरी होऊ लागले आहे. पेठ येथील शेतकरी राम बुट्टे यांचा जवळपास ३५ पिशवी बटाटा  चोरट्यांनी रात्री चोरून नेला.

बटाट्याचे आगर समजले जाणारे सातगाव पठार भागात बटाटे काढणी सुरू आहे. बटाटा पिकाला चांगला बाजारभाव मिळत आहे. परिणामी या परिसरात शेतक-यांचे काढलेले बटाट्यावर  रात्रीच्या वेळी डल्ला मारत असल्याने शेतक-यांचे नुकसान होत आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पेठ येथील  राम सीताराम बुट्टे यांच्या  आरणीतील ३० ते ३५ बटाट्याच्या पिशव्या चोरट्यांनी चोरून नेल्या. यामुळे त्यांचे जवळपास ५५ ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या बटाट्याला चांगला बाजारभाव मिळत असून प्रति दहा किलोस तीनशे वीस ते तीनशे पन्नास असा बाजारभाव मिळत आहे. या वाढलेल्या विक्रमी बाजार भावामुळे त्यांनी आपले लक्ष आरणी तील बटाट्यांना केले आहे. यामुळे बटाटा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. अरणीतील बटाटा पिकाचे राखण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.  

टॅग्स :vegetableभाज्याMancharमंचरCrime Newsगुन्हेगारी