शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जिल्ह्यातील वाहतूक समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 23:59 IST

पाटील यांची सूचना : जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक

पुणे : वाहनांची वाढती संख्या, अपूरे रस्ते यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. सर्व संबधित यंत्रणांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात व वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लावावा, अशा सूचना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बुधवारी दिल्या.

शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. याप्रसंगी खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, आमदार भीमराव तापकीर, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, परिसर संरक्षण संवर्धन समितीचे अध्यक्ष रणजीत गाडगीळ, ग्राहक सेवा संस्थेचे धनंजय वाठारकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून पादचाठयांच्या सोईसाठी आवश्यक उपाययोजना करावी, असे अनिल शिरोळे यांनी सांगितले. तर रस्ता सुरक्षा समितीने दिलेल्या निदेर्शाचे पालन संबधित यंत्रणांना प्राधान्याने करावे, अशी सूचना खासदार अमर साबळे यांनी केली.पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व ग्रामीण भागातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील ब्लॅॅक स्पॉटसंबधी उपाययोजना करणे, राजगुरुनगर-मंचर-नारायणगाव महामार्गावरील वाहतूक समस्या सोडविणे, वाहतूककोंडी टाळण्यासाठी स्वयंसेवकांची अतिरिक्त कुमक नेमणे, रस्त्यावरील दिशादर्शक व रिफ्लेक्टर्सची दुरुस्ती करणे, महामार्गावरील खड्डयांची दुरुस्ती करणे, रस्त्यावरील अतिक्रमणे काढणे, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक समस्या सोडविणे, पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक असुविधा दूर करणे आदी विषयांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसेच सर्व संबधित यंत्रणांनी ताळमेळ ठेवून वाहतूकीच्या समस्या दूर कराव्यात, अशा सूचना दिल्या.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीPuneपुणे