शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

....म्हणून मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना केला फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 17:35 IST

आम्ही पुराच्या बाबतीत कोणतेही राजकारण केलेले नाही...

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर सरकारने कोणतेही राजकारण किंवा स्वार्थीपणा केलेला नाही, असे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केले.   पालकमंत्री असूनही पुणे आणि जिल्ह्यात पूरस्थिती असताना पाटील हे दिल्लीत पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित असल्यामुळे त्यांच्यावर टीका होत होती. त्यावर त्यांनी उत्तर दिले आहे.पुण्यात पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.पुढे ते म्हणाले की, आम्ही पुराच्या बाबतीत कोणतेही राजकारण केलेले नाही. मी दिल्लीला जरी गेलो असलो तरी ती बैठक खूप आधीच पूर्वनियोजित होती. त्यात अमित शहा सहभागी होणार होते. त्यामुळे  मी गेलो. पण विमानतळावर गेल्यावरही माझे फोन सुरूच होते.पुढे ते म्हणाले की,मुख्यमंत्र्यांनी बारामतीच्या पूरस्थितीची माहिती मिळाल्यानंतर तिथले आमदार म्हणून अजित पवार यांना फोन केला.कोणतीही मदत हवी असेल तर देऊ असे आश्वस्तही केले. त्यावर पवार यांनी सर्व मदत पोचली असल्याचेही सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटीलfloodपूर