शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

भिगवण परिसरातील तलाव कोरडे, तलावात पाणी सोडण्यासाठी ‘बाप्पा’ला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:47 IST

तलाव भरले जात नसल्याने गणपती बाप्पाने अधिका-यांना तलाव भरण्याची सद्बुद्धी देण्याचे साकडे शेतकरी गणपतीला घालत असल्याचे चित्र आहे.

भिगवण : खडकवासला धरण चालू पावसाळ्यात दुस-यांदा १०० टक्के भरले आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील तलावात पाण्याचा खडखडाट झाला आहे. मात्र,अजूनही तलाव भरले जात नसल्याने गणपती बाप्पाने अधिका-यांना तलाव भरण्याची सद्बुद्धी देण्याचे साकडे शेतकरी गणपतीला घालत असल्याचे चित्र आहे. इतर तालुक्यांतील तलाव भरले जात असताना इंदापूर तालुक्यावरच अन्याय का केला जातो आहे, असा प्रश्नही शेतकºयांनी उपस्थित केला आहे.गेली पाच वर्षे दुष्काळाने भरडून निघालेल्या शेतकºयाला चालू वर्षी पडलेल्या पावसामुळे चांगल्या पिकाची आशा निर्माण झाली होती, तर या भागातील तलाव ज्या जलाशयाकडे अपेक्षेने पाहत आहेत, तो खडकवासला जलाशय चालू पावसाळ्यात दुसºयावेळी १०० टक्के भरला आहे. परंतु, शासनाच्या अनास्थेमुळे पाऊस सुरू असताना पाणी नदीपात्रात सोडून वाया घालवले गेले. हेच पाणी मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी येथील कोरडे तलाव भरून घेण्यासाठी वापरले असते तर या परिसरातील शेतकºयांचे जीवन सुखावले असते. हे तलाव कोरडे पडले आहेत.खडकवासला धरणात पाणी असूनही तलाव भरण्यासाठी मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीतआले आहेत. चालू आवर्तनाला मदनवाडी तलावात पाणीसोडले आहे. ते कमी असल्यामुळेते असून नसल्यासारखे आहे. पाटबंधारे खात्याचे अधिकारी शेतकºयांची व्यथा समजून घेत नसल्यामुळे भविष्यात पाणीप्रश्न उग्र स्वरूप घेणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGaneshotsavगणेशोत्सव