शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भिगवण परिसरातील तलाव कोरडे, तलावात पाणी सोडण्यासाठी ‘बाप्पा’ला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:47 IST

तलाव भरले जात नसल्याने गणपती बाप्पाने अधिका-यांना तलाव भरण्याची सद्बुद्धी देण्याचे साकडे शेतकरी गणपतीला घालत असल्याचे चित्र आहे.

भिगवण : खडकवासला धरण चालू पावसाळ्यात दुस-यांदा १०० टक्के भरले आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील तलावात पाण्याचा खडखडाट झाला आहे. मात्र,अजूनही तलाव भरले जात नसल्याने गणपती बाप्पाने अधिका-यांना तलाव भरण्याची सद्बुद्धी देण्याचे साकडे शेतकरी गणपतीला घालत असल्याचे चित्र आहे. इतर तालुक्यांतील तलाव भरले जात असताना इंदापूर तालुक्यावरच अन्याय का केला जातो आहे, असा प्रश्नही शेतकºयांनी उपस्थित केला आहे.गेली पाच वर्षे दुष्काळाने भरडून निघालेल्या शेतकºयाला चालू वर्षी पडलेल्या पावसामुळे चांगल्या पिकाची आशा निर्माण झाली होती, तर या भागातील तलाव ज्या जलाशयाकडे अपेक्षेने पाहत आहेत, तो खडकवासला जलाशय चालू पावसाळ्यात दुसºयावेळी १०० टक्के भरला आहे. परंतु, शासनाच्या अनास्थेमुळे पाऊस सुरू असताना पाणी नदीपात्रात सोडून वाया घालवले गेले. हेच पाणी मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी येथील कोरडे तलाव भरून घेण्यासाठी वापरले असते तर या परिसरातील शेतकºयांचे जीवन सुखावले असते. हे तलाव कोरडे पडले आहेत.खडकवासला धरणात पाणी असूनही तलाव भरण्यासाठी मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीतआले आहेत. चालू आवर्तनाला मदनवाडी तलावात पाणीसोडले आहे. ते कमी असल्यामुळेते असून नसल्यासारखे आहे. पाटबंधारे खात्याचे अधिकारी शेतकºयांची व्यथा समजून घेत नसल्यामुळे भविष्यात पाणीप्रश्न उग्र स्वरूप घेणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGaneshotsavगणेशोत्सव