शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

कॅन्सरवर मात करून ती पुन्हा झाली शिक्षण घेण्यासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 13:44 IST

दहावीची परीक्षा दिल्यानंतर तिला कॅन्सरसारख्या भयंकर आजाराचे संकट ओढावेल असं कधीही वाटलेही नव्हते...

ठळक मुद्देसमवेदना संस्थेचा मदतीचा हात : कुटुंबीयांचेदेखील मिळाले पाठबळ

अतुल चिंचली- पुणे : शालेय शिक्षण घेणारी शेतकरी कुटुंबात राहणारी सतरा वर्षांची प्रियंका (नाव बदलले आहे ). नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. तिला कॅन्सरसारख्या भयंकर आजाराचे संकट ओढावेल असं कधीही वाटलेही नव्हते. परंतु कॅन्सरची लक्षणे आढळून आली. तिला कॅन्सर झाला असे समजले. समवेदना संस्थेचा आधार मिळाला आणि कॅन्सरसारख्या ओढवलेल्या संकटावर मात करून प्रियंका पुन्हा शिक्षणासाठी तयार झाली.सोलापूर जिल्ह्यात म्हाडा तालुक्यात राहणाऱ्या प्रियंकाची ही कथा आहे. आजी-आजोबा, आई-वडील, दोन भाऊ आणि एक बहीण असे सात लोकांचे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे. वडिलांची लहान शेती असून ते शेतमजुरीची कामेही करतात. तर आई मजुरीची कामे व घरकाम करते. बहीण, भाऊ शाळेत शिकत आहेत. घरातील परिस्थिती फारच साधी होती. मात्र आई-वडिलांनी मुलांना खूप शिकवण्याचे ठरवले. प्रियंकाने २०१६ च्या मार्चमध्ये दहावीची परीक्षा दिली. त्यानंतर ताप येणे, उलट्या होणे अशी लक्षणे आढळून आली. काही दिवसांनी शरीरातील पांढºया पेशी कमी झाल्या. तिने तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर रक्ताचा कॅन्सर असल्याचे कळाले. तिच्यासहित कुटुंबावर मोठे संकट ओढावले. ती खूपच घाबरून गेली.  डॉक्टरांनी सांगितले की, कॅन्सर बरा होण्यासाठी तीन वर्षे केमोथेरपी करावी लागेल. कुटुंबीयांनी माघार घेतली नाही. थेरपीला सुरुवात केली. कुटुंबातील लोकांनी आर्थिक मदतीसाठी नातेवाईक, ओळखीच्या लोकांशी संपर्क साधला. कुटुंबीय तीन वर्षांपैकी एक वर्षाच्या थेरपीसाठी पैसे गोळा करू शकले. पण अजून दोन वर्षे थेरपीसाठी आर्थिक मदतीची गरज होती. अशा वेळी पुणे न्यूरोसायन्सेस ट्रस्ट व रिसर्च सोसायटीची समवेदना संस्था गरजंूना मदत करते हे कळाले...........कर्करोगाच्या बाबतीत उपचारांपेक्षाही जास्त महत्त्व आहे वेळेवर निदान होण्याला. समवेदना प्रियंकायारख्या गरजू रुग्णांना आर्थिक मदत देण्याबरोबरच स्त्रियांसाठी 'कर्करोग पूर्वनिदान तपासणी' उपक्रम चालवते. यातून आजवर हजारो स्त्रियांना लाभ झाला आहे. यातून निदान झाल्यास उपचारासाठी मदत आणि मार्गदर्शनही केलं जातं. -प्रीती दामले, मुख्य कार्यकारी अधिकारी, समवेदना संस्था .........त्यावेळी या कुटुंबीयांनी समवेदना संस्थेशी संपर्क साधला. कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो, हे जाणून घेतल्यावर संस्थेने पुढील दोन वर्षांची थेरपी करण्याचे ठरवले. त्या दोन वर्षांतील प्रवासखर्च, औषधे, उपचार सर्व काही संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेcancerकर्करोगStudentविद्यार्थी