शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

आरटीईची दुसरी सोडत १३ मेनंतर, पालक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 03:42 IST

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे; मात्र पुणे जिल्ह्यातील दुसºया फेरीची लॉटरी पद्धतीने सोडत १३ मेनंतरच निघू शकेल. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे दुसºया फेरीच्या प्रवेशाची वाट पाहत असलेल्या पालकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पुणे - राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे; मात्र पुणे जिल्ह्यातील दुसºया फेरीची लॉटरी पद्धतीने सोडत १३ मेनंतरच निघू शकेल. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे दुसºया फेरीच्या प्रवेशाची वाट पाहत असलेल्या पालकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.पुणे जिल्ह्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये अनेक विघ्न येत आहेत. काही इंग्रजी शाळांनी प्रवेश देण्यास दिलेला नकार, न्यायालयाची प्रवेशाला स्थगिती या गोंधळामध्ये आरटीईची पहिली फेरी अद्यापही पूर्ण होऊ शकलेली नाही. पुणे जिल्ह्यातील पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेले ५६ शाळांमधील ६७४ विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. न्यायालयाने प्रवेशावरील स्थगिती उठविल्याने या विद्यार्थ्यांना येत्या ११ मेच्या आत प्रवेश देण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचलनालयाकडून देण्यात आले आहेत.पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने दुसºया फेरीची सोडत काढता येत नाही. दुसºया फेरीच्या सोडत काढण्याबाबत प्राथमिक शिक्षण संचलनालयाकडून शासनाकडे मार्गदर्शन मागण्यात आला होता. पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया येत्या ११ मेपर्यंत पूर्ण करून घ्यावी. त्यानंतर दुसºया फेरीची सोडत काढावी, अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. या मुदतीत ज्या शाळा प्रवेश देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईला सुरुवात करावी, असे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत.आरटीईच्या पहिल्या फेरीतील सोडतीसाठी शाळेपासून १ किलोमीटरच्या आत राहणाºया विद्यार्थ्यांनाच विचार करण्यात आला होता. दुसºया फेरीत शाळेपासून दोन किलोमीटर अंतराच्या आत राहणाºया विद्यार्थ्यांमधून प्रवेशाची सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी अर्ज केलेल्या बहुसंख्य पालकांचे याकडे लक्ष लागले आहे.प्रवेशाची प्रक्रियापूर्ण करावी लागणारआरटीई प्रवेशासाठी सरकारकडून मिळणारी शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम मिळाली नसल्याचे कारण देत, इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन (इसा) संघटनेच्या माध्यमातून राज्यातील २६३ शाळांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानंतर शासनाकडून प्रतिपूर्ती शुल्काची रक्कम शाळांना अदा करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश न दिलेल्या शाळांना आता प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

टॅग्स :PuneपुणेEducation Sectorशिक्षण क्षेत्र