शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Aashadhi Vaari | यंदा माऊलींच्या रथासाठी भोसले कुटुंबियांना बैलजोडीला मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 11:56 IST

माऊलींचा आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळा ११ जूनला अलंकापुरीतून पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे...

आळंदी (पुणे) : श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी सोहळ्यातील रथासाठी आळंदीतील भोसले घराण्यातील बैलजोडीला रथ ओढण्याचा मान देण्यात आला आहे. माऊलींच्या रथासाठी बैलजोडीचा मान कुऱ्हाडे, रानवडे, भोसले, वाहिले, घुंडरे या अलंकापुरीतील ग्रामस्थांना दिला जातो.

माऊलींचा आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळा ११ जूनला अलंकापुरीतून पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर बैलजोडी निवड समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत आळंदीतील प्रगतशील शेतकरी तुळशीराम भोसले व रोहीत भोसले यांना बैलजोडी जुंपण्याचा मान देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

याप्रसंगी बैलजोडी समितीच्या बैठकीला समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्‍हाडे, उपाध्यक्ष शिवाजीराव रानवडे, नंदकुमार कुऱ्‍हाडे, रामदास भोसले, माऊली वहीले, उपनगराध्यक्ष सागर भोसले, पांडुरंग भोसले, संतोष भोसले, गोपीनाथ भोसले, रोहित भोसले आदिंसह भोसले परिवारातील सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

दरम्यान तुळशीराम भोसले यांना बैलजोडीचा मान मिळाल्याने देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांनी शाल श्रीफळ देवून सन्मान केला. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथाला बैलजोडीचा मान मिळाल्याने भोसले कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीAlandiआळंदीPandharpurपंढरपूर