शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाला संभाजी ब्रिगेडचा विराेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 19:14 IST

अरबी समुद्रातील स्मारक धाेकादायक ठरु शकणार असल्याने शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रात न उभारता जमिनीवर तयार करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात अाली अाहे.

पुणे : अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमात बाेट उलटून एका तरुणाचा जीव गेला. समुद्रातील शिवस्मारक धाेकादायक हाेऊ शकते त्यामुळे शिवस्मारक हे मुंबईत जमिनीवर राजभवन येथे उभे करावे असे म्हणत संभाजी ब्रिगेडकडून अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विराेध करण्यात अाला अाहे. 

    'शिवस्मारक' हे मुंबईत जमिनीवर राजभवन येथे ऊभे करावे. समुद्रातील शिवस्मारक धोकादायक होऊ शकते. पायाभरणीतच तरूणाचा पहिला जीव गेला. समुद्रात स्मारकाजवळ जाण्यास ३.१५ तास वेळ  लागतो. एवढा वेळ जात असेल व प्रत्येक १००० रू. खर्च होणार असेल तर लोक जीव धोक्यात घालून येणार नाहीत. म्हणून सरकारने लोकांच्या जीवाशी न खेळता अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा  निर्णय मागे घ्यावा व जमिनीवर शिवस्मारक करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात अाली अाहे. 

    राजभवन, विधान भवन व मंत्रालय आपसात सहजपणे जोडता येईल. दररोज लागणारा ताफाही कमी होईल. सुरक्षा व्यवस्था सोपी राहील. म्हणून सरकारने निर्णय बदलावा अशी मागणीही संभाजी ब्रिगेडकडून करण्यात अाली अाहे. 

टॅग्स :Puneपुणेsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMumbaiमुंबई