शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

खाजगी क्षेत्रातून सेवा भरती करणे म्हणजे सरकारी खाते खासगी कंपन्यांच्या घशात देण्याचे षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 16:53 IST

खासगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांना थेट सराकारी सेवेत घेण्याला संभाजी ब्रिगेडने विराेध दर्शविला असून विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचेही संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात अाले अाहे.

पुणे : खासगी क्षेत्रातील व्यक्तींना सरकारी कवाडे खुली करणे हा अारएसएस चा अजेंडा अाहे. विविध खासगी कंपन्यांच्या वरीष्ठ पदावर अारएसएस धार्जिण अधिकारी अाहेत. त्यामुळे युपीएससी ला डावलून केंद्रामध्ये सहसचिवपदी खासगी क्षेत्रातून सरळ सेवा भरती करणे म्हणजे सरकारी खाते थेट शासगी कंपन्यांच्या घशात देण्याचे माेठे षडयंत्र सरकार करीत असल्याचा अाराेप संभाजी ब्रिगेडने केला अाहे. 

    खासगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांना सरकारी सेवेत थेट प्रवेश देऊन दहा सहसचिवांची निवड करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला अाहे. त्याला संभाजी ब्रिगेडने विराेध केला असून खासगी क्षेत्रातून थेट भरती करणे हे संविधानाला धाेकादायक असल्याचे संभाजी ब्रिगेडचे म्हणणे अाहे. संभाजी ब्रिगेडकडून पत्रकार परिषद घेत हा विराेध दर्शवण्यात अाला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड मनाेज अाखरे, प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख, काेषाध्यक्ष संताेष गाजरे, जिल्हाध्यक्ष संताेष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ अादी उपस्थित हाेते. 

   खासगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांना सरकारी सेवेत थेट प्रवेश देऊन दहा सहसचिवांची निवड करण्याचा घाट माेदी सरकारने घातला अाहे. अाज दहा तर उद्या शंभर जागी ही नियुक्ती अापल्या मर्जीतील लाेकांची हाेऊ शकते हे संविधानाला धाेकादायक अाहे. खासगी क्षेत्रातील व्यक्तिंना सरकारी कवाडे खुली करणे हा अारएसएस चा अजेंडा अाहे. कारण विविध खासगी कंपन्यांच्या वरीष्ठ पदावार अारएसएस धार्जिण अधिकारी अाहे. अश्या नेमणूका करुन सरकारी खाते थेट खासगी कंपनन्यांच्या घशात देण्याचे माेठे षडयंत्र हे सरकार करीत अाहे. 

    ग्रामीण भागातील युवक-युवती स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी माेठ्या शहरांमध्ये राहतात. त्यातील अनेक विद्यार्थी हे यशस्वी हाेत अाहेत. ग्रामीण भागातील डाेळे दिपून टाकणारी गुणवत्ता या सरकारच्या व भांडवलदारांच्या डाेळ्यात खूपत अाहे. म्हणून खासगी क्षेत्रातील लाेक थेट सरकारी सेवेत घेतल्यास या विद्यार्थ्यांना अन्यायाला सामाेरे जावे लागेल. त्यामुळे मुलांच्या न्यायहक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची संभाजी ब्रिगेडची तयारी असल्याचे संभाजी ब्रिगेडकडून प्रसिद्ध करण्यात अालेल्या पत्रकात म्हंटले अाहे. 

टॅग्स :Puneपुणेsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडStudentविद्यार्थीupscकेंद्रीय लोकसेवा आयोग