शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राजीनाम्याचा विषय संपला, कामाला लागा : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 08:30 IST

बारामतीकरांनी केले जंगी स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : भाजपला पर्याय देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात आपला सहभाग असेल. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या पातळीवर विरोधकांची एकजूट होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यातच मी बाजूला होणे योग्य नसल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यकर्त्यांनीदेखील तीव्र भावना व्यक्त केल्या. त्या सर्व विचारात घेता मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय मागे घेतला. राजीनाम्याचा विषय संपला, कामाला लागा, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.

पवार यांचे शनिवारी बारामतीकरांनी जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, बारामतीसह राज्य व देशातील लोकांच्या आशीर्वादाने मी ५६ वर्षे सक्रिय राजकारण करू शकलो. राज्यसभेची अजून तीन वर्षे शिल्लक आहेत. काही दिवसांपासून वाटत होते की, नव्या लोकांना संधी द्यायला पाहिजे व त्यांनीही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मी बाजूला होणे, याचा अर्थ घरी बसणे असा नाही. लोकांत, कार्यकर्त्यांत राहणे, त्यांचे प्रश्न सोडविणे, हा मनाशी निश्चय करून मी अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला होता.

पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयातील निकाल विरोधात लागला तरी सरकारवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. भाजप व शिंदे सरकारकडे बहुमत आहे.

अजित पवार त्यांचे काम प्रामाणिकपणे करतात

अजित पवार हे त्यांचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत. काही लोकांना फक्त काम करण्यात इंटरेस्ट असतो, तर काहींचा वृत्तपत्रात बातमी छापून आणण्याकडे कल असतो. अजित पवार हे मीडिया फ्रेंडली नाहीत, हे बऱ्याचशा पत्रकारांना माहीत आहे, अशा शब्दांत अजित पवार यांच्याविषयीच्या चर्चांना शरद पवार यांनी पूर्णविराम दिला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस