शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

पिकांचे नुकसान झाल्यास लगेच ॲपमध्ये माहिती नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात सुरू झालेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने पीकविमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना विमा मागणीबाबत सतर्क ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यात सुरू झालेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने पीकविमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना विमा मागणीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ज्यांचे नुकसान होईल, त्यांनी लगेच ॲपमध्ये नोंद करावी, म्हणजे मदत मिळण्यास अडचणी येणार नाहीत.

विमा कंपन्याकडून विमा मागणी नाकारण्याचे प्रकार मोठ्या संख्येने घडतात. पिकाचे नुकसान झाल्यानंतर त्याची सूचना ७२ तासांच्या आत द्यावी, त्यानंतर विशिष्ट वेळातच अधिकृत पंचनामे पाठवावेत. सर्व गोष्टी ऑनलाईनच कराव्यात, असे नियम शेतकऱ्यांनी पाळले पाहिजेत. ते पाळले नाहीत, तर विमा मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

सध्या खरीप पीक पेरण्या मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. पावसामुळे पिकाचे नुकसान झाले असल्यास ज्या शेतकऱ्यांनी कंपनीने दिलेल्या मोबाईल अँपमधून तत्काळ माहिती भरावी. याबाबत कोणतीही अडचण आल्यास नजीकच्या उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याबरोबर संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.