शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

मिरज - कोल्हापूर सेक्शनमधील ९०० मीटर रुळांची दुरुस्ती ५ दिवसांत पूर्ण; पावसामुळे वाहून गेलेला ट्रॅक पूर्ववत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 19:09 IST

गेल्या पाच दिवसापासून रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न करून रविवारी तो ट्रॅक पूर्ववत केला.

ठळक मुद्देइंजिनियरींग विभागाचे जवळपास १५० कर्मचारी होते कार्यरत

पुणे : मुसळधार पावसामुळे मिरज - कोल्हापूर सेक्शनमध्ये जवळपास ९०० मीटर अंतराचा ट्रॅक खचला होता. गेल्या पाच दिवसापासून रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न करून रविवारी तो ट्रॅक पूर्ववत केला. रूळांखालील खडी, वाळू, माती वाहून गेल्याने हा ट्रॅक धोकादायक झाला होता. त्यामुळे रेल्वे सेवा प्रभावित झाली.

रविवारी तो ट्रॅक सुरळीत करण्यात आला. यासाठी इंजिनियरींग विभागाचे जवळपास १५० कर्मचारी काम करीत होते. पुणे रेल्वे विभागातील मिरज - कोल्हापूर सेक्शनमध्ये पंचगंगा नदीवरील पुलापासून दोन किमीच्या अंतरावर या ट्रॅकचे मोठे नुकसान झाले होते.

त्यामुळे कोल्हापूरला जाणाऱ्या अनेक गाड्या ह्या मिरज स्थानकापर्यंतच धावत होत्या. त्यामुळे लवकरात लवकर हा मार्ग पूर्ववत करून वाहतूक सुरु करणे रेल्वे पुढे आव्हान होते. ते इंजियनरिंग विभागाने कमी वेळेत पूर्ण केले. रविवारी हा ट्रॅक वाहतुकीसाठी योग्य झाल्यानंतर चाचणीसाठी पहिल्यांदा इंजिन धावले, नंतर मालगाडी आणि मगच प्रवासी गाड्या धावण्यास सुरुवात होईल.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेmiraj-acमिरजkolhapurकोल्हापूर