शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

धरणांतील साठय़ात वेगाने घट

By admin | Updated: November 26, 2014 23:23 IST

शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा वेगाने घटू लागल्याने महापालिका प्रशासनची चिंता वाढली आहे.

पुणो : शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा वेगाने घटू लागल्याने महापालिका प्रशासनची चिंता वाढली आहे. पाणीवाटपासाठी कालवा समितीची रखडलेली बैठक आणि पाणीवाटपाबाबत पाटबंधारे विभागात असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे ही स्थिती उद्भवली असून मार्चपासून पुणोकरांना पुन्हा एकदा एक वेळ पाणीकपातीचा सामना करावा लागेल. या प्रकल्पांमध्ये सध्या सुमारे 24.16  टीएमसी पाणी आहे. तर मागील वर्षी याच महिन्यात या प्रकल्पात सुमारे 28 टीएमसी पाणी होते. त्यामुळे यंदा कपात अटळ असल्याची भिती महापालिकेच्या एका वरिष्ट अधिका-याने व्यक्त केली आहे. 
शहरात मार्च 2क्12  पासून एकवेळ पाणी देण्यात येत होते. यावर्षी  राज्यात वेळेवर हजेरी लावणा-या मान्सूने मात्र दडी मारली होती. त्यामुळे जून  2क्14 च्या अखेरीस  प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये अवघे 2 टीएमसी पाणी उरले होते. त्यामुळे 28 जून पासून महापालिकेने शहरात दोन वेळ सुरू असलेल्या पाण्यात 12 टक्के कपात करून पाणी पुरवठा एकवेळ सुरू केला होता.
 
4 सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात ही धरणो 1क्क् टक्के भरली होती. त्यानंतही अधून मधून पाऊस सुरूच असल्याने ऑक्टोबर अखेरीस या धरणात 27.3क् र्पयत या धरणात 1क्क् टक्के पाणीसाठा होता. 
4मात्र, याच कालावधीत सरकार बदल झाल्याने तसेच विधानसभेची आचारसंहिता असल्याने धरणातील पाणीवाटपासाठी होणारी कालवा समितीची बैठक झाली नाही. 
4दरम्यानच्या कालावधीत पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठीचे आर्वतन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने घटू लागला आहे. 
4त्यातच समितीची बैठक केव्हा होईल याबाबत शास्वती नाही. त्यामुळे महापालिकेस ऑगस्ट 2क्15 र्पयतचे नियोजन करावयाचे झाल्यास उपलब्ध पाण्यातील सुमारे 12 ते 13  टीएमसी पाण्याची गरज भासणार आहे. 
 
पाणीकपात अटळ
या चारही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने ऑगस्ट 2क्14 पासून शहरात महापालिकेकडून दोन वेळ पाणी पुरवठा  करण्यात येत आहे. त्यासाठी दरमहा पालिकेस 1.25 टीएमसी पाणी लागते. कालवा समितीच्या बैठकीत शहरासाठी जुलै अखेर र्पयतचा पाणीसाठा राखीव ठेवण्यात येतो. मात्र, गेल्या काही वर्षात दरवर्षीच पाऊस उशीरा सुरू होत असल्याने या वर्षी 15 ऑगस्ट 2क्15 र्पयतचा पाणीसाठा राखीव ठेवण्याची महापालिकेची भूमिका आहे. त्यानुसार, पालिकेस पुढील नऊ महिन्यांसाठी 12 ते 13 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. पण प्रत्यक्षात पाटबंधारे विभागाकडून पालिकेस वर्षभरासाठी एवढा साठा दिला जातो.