शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
12
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
14
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
15
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
16
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
17
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
18
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
19
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
20
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा

धरणांतील साठय़ात वेगाने घट

By admin | Updated: November 26, 2014 23:23 IST

शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा वेगाने घटू लागल्याने महापालिका प्रशासनची चिंता वाढली आहे.

पुणो : शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा वेगाने घटू लागल्याने महापालिका प्रशासनची चिंता वाढली आहे. पाणीवाटपासाठी कालवा समितीची रखडलेली बैठक आणि पाणीवाटपाबाबत पाटबंधारे विभागात असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे ही स्थिती उद्भवली असून मार्चपासून पुणोकरांना पुन्हा एकदा एक वेळ पाणीकपातीचा सामना करावा लागेल. या प्रकल्पांमध्ये सध्या सुमारे 24.16  टीएमसी पाणी आहे. तर मागील वर्षी याच महिन्यात या प्रकल्पात सुमारे 28 टीएमसी पाणी होते. त्यामुळे यंदा कपात अटळ असल्याची भिती महापालिकेच्या एका वरिष्ट अधिका-याने व्यक्त केली आहे. 
शहरात मार्च 2क्12  पासून एकवेळ पाणी देण्यात येत होते. यावर्षी  राज्यात वेळेवर हजेरी लावणा-या मान्सूने मात्र दडी मारली होती. त्यामुळे जून  2क्14 च्या अखेरीस  प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये अवघे 2 टीएमसी पाणी उरले होते. त्यामुळे 28 जून पासून महापालिकेने शहरात दोन वेळ सुरू असलेल्या पाण्यात 12 टक्के कपात करून पाणी पुरवठा एकवेळ सुरू केला होता.
 
4 सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात ही धरणो 1क्क् टक्के भरली होती. त्यानंतही अधून मधून पाऊस सुरूच असल्याने ऑक्टोबर अखेरीस या धरणात 27.3क् र्पयत या धरणात 1क्क् टक्के पाणीसाठा होता. 
4मात्र, याच कालावधीत सरकार बदल झाल्याने तसेच विधानसभेची आचारसंहिता असल्याने धरणातील पाणीवाटपासाठी होणारी कालवा समितीची बैठक झाली नाही. 
4दरम्यानच्या कालावधीत पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठीचे आर्वतन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने घटू लागला आहे. 
4त्यातच समितीची बैठक केव्हा होईल याबाबत शास्वती नाही. त्यामुळे महापालिकेस ऑगस्ट 2क्15 र्पयतचे नियोजन करावयाचे झाल्यास उपलब्ध पाण्यातील सुमारे 12 ते 13  टीएमसी पाण्याची गरज भासणार आहे. 
 
पाणीकपात अटळ
या चारही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने ऑगस्ट 2क्14 पासून शहरात महापालिकेकडून दोन वेळ पाणी पुरवठा  करण्यात येत आहे. त्यासाठी दरमहा पालिकेस 1.25 टीएमसी पाणी लागते. कालवा समितीच्या बैठकीत शहरासाठी जुलै अखेर र्पयतचा पाणीसाठा राखीव ठेवण्यात येतो. मात्र, गेल्या काही वर्षात दरवर्षीच पाऊस उशीरा सुरू होत असल्याने या वर्षी 15 ऑगस्ट 2क्15 र्पयतचा पाणीसाठा राखीव ठेवण्याची महापालिकेची भूमिका आहे. त्यानुसार, पालिकेस पुढील नऊ महिन्यांसाठी 12 ते 13 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. पण प्रत्यक्षात पाटबंधारे विभागाकडून पालिकेस वर्षभरासाठी एवढा साठा दिला जातो.