शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

गुजरातमधील पुलाबाबत राहुल गांधींची राजकारण न करण्याची भूमिका - जयंत पाटील

By श्रीकिशन बलभीम काळे | Updated: November 3, 2022 16:06 IST

दोन विचारधारांमधील संस्कृतीतला फरक हीच खरी सभ्यता

पुणे : पश्चिम बंगालमध्ये पूल पडल्यावर त्याचे राजकारण करणारे देशाचे नेतृत्व त्यांच्याच गुजरातमध्ये पडलेल्या पुलाबाबत सोयीस्कर मौन बाळगतात. एवढेच नव्हे तर गुजरात पूल दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्यामुळे त्याविषयावर राजकारण न करण्याची भूमिका राहुल गांधी घेतात, हा दोन विचारधारांमधील संस्कृतीतला फरक आहे. हीच खरी सभ्यता असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. पुरंदर पब्लिसिटीच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या आयुष्यावर आधारित कॉफी टेबल बुकचे प्रकाशन जयंत पाटील यांच्या हस्ते गुरूवारी पुण्यात झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. 

पाटील म्हणाले, राजकारणात सभ्यता राहिली नाही. पूर्वी असे होत नसे. कोणीही कोणाच्या कामात अडथळा आणत नसत. पण आज भाजपकडून कशावरही टीका होते. कलकत्ता येथे मागे एक पूल पडला होता. तेव्हा ममता ब‘नर्जी यांच्याविराधात भाजपच्या नेत्यांनी भयंकर टीका केली. तेव्हा हे अपेक्षित नव्हते. आता गुजरातमध्ये पूल पडला. तेव्हा मात्र विरोधक म्हणून राहुल गांधी यांनी बोलणे टाळले. ते म्हणाले मी पूल पडण्यावर काही बोलणार नाही. ही खरी सभ्यता आहे.  

ते अळमटळम करणारे नव्हेत 

अळमटळम करणारे नेते हे अजितदादा नाहीत. ते काम होणार असेल तर हो बोलतात. एक घाव दोन तुकडे करतात. त्यांनी जलसंपदामंत्री असताना प्रचंड काम केले. पण त्यांच्यावर घोटाळा झाल्याची टीका केली. सिंचनामुळे लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली आली. त्यावर कोणी बोलत नाही, अशी खंत जयंत पाटलांनी व्यक्त केलं.

टॅग्स :PuneपुणेJayant Patilजयंत पाटीलRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारणSocialसामाजिक