शहरं
Join us  
Trending Stories
1
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
2
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
3
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
4
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; संजीव उन्हाळेंचे लोकसभा निकालावर भाकीत
5
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
6
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
7
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
8
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
9
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
10
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
11
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
12
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
13
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
14
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
15
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका
16
Tarot card: कोणतेही कारण असो, थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय; ही शिकवण देणारा आठवडा!
17
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
18
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
19
Apara Ekadashi 2024: अपरा एकादशीला सूर्याची उपासना करा; अकाली मृत्यूची भीती घालवा; वाचा शास्त्र!
20
मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले

पुणेकरांनो, भरपूर पालेभाज्या खा; आवक वाढल्याने दरात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:36 AM

भाजीपाला : पाले भाज्यांची आवक वाढल्याने कोथिंबीर व मेथीच्या दरात घट झाली आहे.तर उर्वरित भाज्यांचे दर स्थिर आहेत.

पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पाले भाज्यांची आवक वाढल्याने कोथिंबीर व मेथीच्या दरात घट झाली आहे.तर उर्वरित भाज्यांचे दर स्थिर आहेत. कोथिंबिरीच्या शेकडा जुडीला ३०० ते ६०० आणि मेथीला ४०० ते ६०० रुपये दर मिळाला.

दुष्काळी स्थिती असली तरी जिल्ह्यात पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. त्यामुळे सर्वच पालेभाज्यांचे दर उतरले आहेत. तर कांदा, गवार, बटाटा, लसूण, वांगी, हिरवी मिरची इ. भाज्यांचे दर स्थिर आहेत. कांद्याला एका क्विंटलला ७०० ते १६०० रुपये दर मिळाला तर बटाट्याला १३०० ते २००० भाव मिळाला. भेंडीला १००० ते ३००० हजार तर हिरव्या मिरचीला १००० ते २००० रुपये दर मिळाला. गेल्या आठवड्याप्रमाणे टॉमेटोचे दर घसरलेलेच आहेत. टॉमेटोला २०० ते ६०० रुपये दर मिळाला, असे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिका-यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र