शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पुण्यातील तरुणाचा अहमदनगरमध्ये खून; प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 12:46 IST

प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या केल्याची घटना अहमदनगर येथे घडली आहे. मृत तरुण पुण्याचा असून त्याचे अपहरण करून खून केल्याचे निदर्शनास आले आहे.

पुणे : प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या केल्याची घटना अहमदनगर येथे घडली आहे. मृत तरुण पुण्याचा असून त्याचे अपहरण करून खून केल्याचे निदर्शनास आले आहे.शेखर पाचवे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी (दि. २३) कोथरुडमधून त्याचे अपहरण करण्यात आले. तर अहमदनगर येथील कर्जत या ठिकाणी त्याचा खून करण्यात आला. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. तर दोन अल्पवयीन मुलांचा पोलीस शोध घेत आहेत.ही घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. मृत शेखर विवाहित असून त्यास दोन मुले आहेत. परंतु, तरीही आरोपीच्या नातेवाईक मुलीसोबत त्याचे संबध होते. या वरून वाद झाल्याने ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. रविवारी दुपारी मृत शेखर घरगुती कामानिमित्त कोथरुड परिसरात आला होता. त्यावेळी आरोपी त्याला समजून सांगण्यासाठी गेले ह़ोते, मात्र त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. आरोपींनी त्याला मारहाण करत चारचाकीमध्ये बसवत अपहरण केले. नगर जिल्ह्यतील कर्जत या गावी घेऊन जाऊन त्याचा निर्घृण खून केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनPoliceपोलिस