शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

पुणे : विद्यार्थ्यांचे जेवणच केले बंद, समाजकल्याण वसतिगृह : ठेकेदारांचा असहकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 02:52 IST

समाजकल्याण विभागाच्या शहर व जिल्ह्यातील पाच वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांचे जेवण सोमवारपासून बंद करण्याचा निर्णय ठेकेदारांनी घेतला. अनेक महिन्यांपासून शासनाने देणी अदा न केल्याने हा असहकार केल्याचे ठेकेदारांकडून सांगण्यात आले. त्यामुळे वसतिगृहातील सुमारे ५०० विद्यार्थ्यांचे आबाळ झाले.

पुणे : समाजकल्याण विभागाच्या शहर व जिल्ह्यातील पाच वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांचे जेवण सोमवारपासून बंद करण्याचा निर्णय ठेकेदारांनी घेतला. अनेक महिन्यांपासून शासनाने देणी अदा न केल्याने हा असहकार केल्याचे ठेकेदारांकडून सांगण्यात आले. त्यामुळे वसतिगृहातील सुमारे ५०० विद्यार्थ्यांचे आबाळ झाले.पुणे विभागातील ६० हून अधिक वसितगृहांचा ठेका एका कंपनीकडे आहे. या कंपनीकडून अन्य ठेकेदारांना ठेका देण्यात आला असून त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना जेवण पुरविले जाते. तीन ठेकेदारांनी पाच ते सहा वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे जेवणच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चांडोली राजगुरूनगर येथील मुलींची निवासी शाळा, मुलांचे वसितगृह तसेच शिरूर येथील मुलींचे वसतिगृह, येरवडा येथील मुले व मुलींचे वसतिगृह येथील जेवण सोमवारी बंद करण्यात आले. येरवडा येथील वसतिगृहात सायंकाळी केवळ वरण-भात देण्यात आला. याबाबत माहिती देण्यास समाजकल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी असमर्थता दर्शविली.पाठपुरावा करूनही टाळाटाळ-पुरवठादार म्हणून ३० जूनपर्यंत आमच्याकडे ठेका होता. पण त्यानंतर शासनाकडून हा ठेका पूर्ववत करण्यात आलेला नाही. तेव्हापासूनची देणीही रखडली आहेत. ठेका पूर्ववत झाल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत, असे अधिकाºयांकडून सांगितले जाते. त्यामुळे नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला, असे जितेंद्र मगर व दत्ता कोल्हे या ठेकेदारांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थी