शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

Accident: पुणे - नाशिक महामार्गावर पुलावरून कार खाली कोसळली; ५ जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 16:35 IST

सकाळी धुके असल्याने चालकाला पुलाचा कठडा न दिसल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नारायणगाव : पुणे - नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ झालेल्या अपघातात मारुती कार पोटचारीवरील पुलावरून कोसळून पुण्यातील ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. रोहन लहाडे, विशाल उबाळे, प्रतिक जाधव, राजकुमार जयस्वाल, गोकुळ जाधव (रा. वाकड पुणे ) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

संगमनेरहून पुण्याच्या दिशेने कार जात असताना हॉटेल राज वैभव जवळ बुधवारी पहाटे ६ वाजता कार पोटचारी वरील पुलाच्या कठड्याला धडकून खाली कोसळून अपघात झाला. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले आहेत. सकाळी धुके असल्याने चालकाला पुलाचा कठडा न दिसल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

टॅग्स :narayangaonनारायणगावroad safetyरस्ते सुरक्षाhospitalहॉस्पिटलAccidentअपघातPuneपुणे