शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

" मोठ्या सोसायट्यांमधील कचरा उचलणार नाही ",पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 17:15 IST

शंभर किलोपेक्षा अधिक कचरा सोसायट्यांनी जिरवण्याचे आदेश

ठळक मुद्देकचऱ्यावर प्रक्रिया न केल्यास होणार कारवाई

शंभर किलोपेक्षा अधिक कचरा तयार होणाऱ्या सोसायट्यांमधील कचरा न उचलण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. त्यावर योग्य ती प्रक्रिया करून जिरवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. १ एप्रिलपासून हा निर्णय लागू होंणार असल्याचे महापालिकेने काढलेल्या नोटिसमधून नमूद करण्यात आले आहे.

शहरात दिवसेंदिवस कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पालिकेचे प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नसल्याने जवळपास तीनशे ते चारशे टन कचरा डंपिंग करावा लागत आहे. आता शासनाने दिलेल्या आदेशानुसार ज्या सोसायट्यांमध्ये शंभर किलोपेक्षा जास्त कचरा तयार होत आहे. अशा ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

शहरात सर्वत्र कचऱ्याची समस्या वाढत चालली आहे. वस्त्यांमध्ये कचरा मोठ्या प्रमाणावर साठत आहे. पण त्यांना जागेअभावी कचरा जिरवण्यासाठी प्रकल्प उभारता येत नाही. परंतु मोठ्या सोसायट्यांमध्ये जागाही उपलब्ध असल्याने ते असे प्रकल्प उभारू शकतात. काहींनी दाखवण्यापुरते कचरा विघटनाचे प्रकल्प उभारले आहेत. अशा सोसायट्यांना प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. कचरा प्रक्रिया केली जात नसल्यास ५ ते १५ हजार पर्यंतचा दंड आकाराला जाणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.  

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSocialसामाजिक