शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

" मोठ्या सोसायट्यांमधील कचरा उचलणार नाही ",पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 17:15 IST

शंभर किलोपेक्षा अधिक कचरा सोसायट्यांनी जिरवण्याचे आदेश

ठळक मुद्देकचऱ्यावर प्रक्रिया न केल्यास होणार कारवाई

शंभर किलोपेक्षा अधिक कचरा तयार होणाऱ्या सोसायट्यांमधील कचरा न उचलण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. त्यावर योग्य ती प्रक्रिया करून जिरवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. १ एप्रिलपासून हा निर्णय लागू होंणार असल्याचे महापालिकेने काढलेल्या नोटिसमधून नमूद करण्यात आले आहे.

शहरात दिवसेंदिवस कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पालिकेचे प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नसल्याने जवळपास तीनशे ते चारशे टन कचरा डंपिंग करावा लागत आहे. आता शासनाने दिलेल्या आदेशानुसार ज्या सोसायट्यांमध्ये शंभर किलोपेक्षा जास्त कचरा तयार होत आहे. अशा ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

शहरात सर्वत्र कचऱ्याची समस्या वाढत चालली आहे. वस्त्यांमध्ये कचरा मोठ्या प्रमाणावर साठत आहे. पण त्यांना जागेअभावी कचरा जिरवण्यासाठी प्रकल्प उभारता येत नाही. परंतु मोठ्या सोसायट्यांमध्ये जागाही उपलब्ध असल्याने ते असे प्रकल्प उभारू शकतात. काहींनी दाखवण्यापुरते कचरा विघटनाचे प्रकल्प उभारले आहेत. अशा सोसायट्यांना प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. कचरा प्रक्रिया केली जात नसल्यास ५ ते १५ हजार पर्यंतचा दंड आकाराला जाणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.  

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSocialसामाजिक