शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

Pune MIDC fire :नेमकी कशी लागली आग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 22:17 IST

श्वास घ्यायला त्रास झाल्याने कर्मचाऱ्यांना बाहेर पडता आले नाही

पुण्यातल्या उरवडेमध्ये लागलेली आग विझवणयासाठी फायर ब्रिगेड चे कर्मचारी गेले अनेक तास झुंजत आहेत. पुण्यातील पुणे महानगर प्राधिकरणाच्या फायर ब्रिगेडचे जवळपास ७० कर्मचारी घटनास्थळी आग विझवण्यासाठी पोचले होते. गेले अनेक तास शर्थीचे प्रयत्न करत आग विझवून त्यांनी १८ मृतदेह बाहेर काढले आहेत. आता पुन्हा भडका उडू नये म्हणून कुलिंग चं काम सुरू झालं आहे.

पण ही आग नेमकी लागली कशी याविषयी लोकमतशी बोलताना पीएमआरडीए चे अग्निशमन अधिकारी देवंद्र पोटफोडे म्हणाले ,"साधारण चार वाजता आग लागली असल्याचा कॉल आला.इथे आलो तेव्हा सुरुवातीला काही दिसत नव्हतं. त्यामुळे अंदाज घेणं अवघड झालं होतं. धुरामुळे दार पण दिसत नव्हतं त्यामुळे आल्या आल्या आम्ही जेसीबी नी भिंती पडल्या." 

कंपनी कडून ३७ लोकांची यादी दिली आणि १७ जण सापडत नसल्याचं फायर ब्रिगेड चा अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांना सापडले ते मात्र या १७ जणांचे मृतदेहच. पोटफोडे यांच्या मते मृतदेहांची अवस्था अशी होती की त्यांचा शरीराचा अक्षरश: कोळसा झाला होता.

आगीचे कारण स्पष्ट करताना पोटफोडे म्हणाले ,"हे केमिकल आग लागणारे नाहीत.पण ते केमिकल प्लॅस्टिक मध्ये पॅक करत असताना स्पार्क उडून आग लागली. महिला खाली बसून काम करत होत्या.त्यांना कळलंच नाही. आणि पळून जाण्याची संधी मिळाली नाही.श्वास घ्यायला त्रास झाल्याने लोकांना बाहेर पडता आलं नाही."

टॅग्स :fireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दलFire Brigadeअग्निशमन दल