शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

'दुष्काळग्रस्त गावांना तातडीने मदत द्यावी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 02:23 IST

जुन्नर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, दुष्काळग्रस्त गावच्या निकषाप्रमाणे शासनाने शेतकºयांना ताबडतोब मदत द्यावी, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.

जुन्नर : जुन्नर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, दुष्काळग्रस्त गावच्या निकषाप्रमाणे शासनाने शेतकºयांना ताबडतोब मदत द्यावी, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.जुन्नर तालुक्याच्या आदिवासी दुष्काळग्रस्त गावांना खासदार आढळराव , अधिकारी यांनी भेटी दिल्या त्यावेळी ते बोलत होते.दौºयात उपविभागीय अधिकारी अजित देशमुख, कृषिविभागाचे आधिकारी,गटविकास अधिकारी सुधीर भागवत, उपवनसंरक अर्जुन म्हसे, तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.सोबत होते. इंगळून शिवली, उच्छिल, आंबोली, कुकडेश्वर, घाटघर, अंजनावळे येथील भातशेतीची खासदार व आधिकाऱ्यांनी पाहणी केली. अधिकाऱ्यांसोबत दौऱ्यांचा आढावा घेण्यात आला.पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे , आशा ताई बुचके ,गुलाब पारखे ,शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, युवासेनेचे गणेश कवडे चौधरी, संतोष खैरे, पंचायत समिती गटनेते दिलीप गांजळे, काळूराम गागरे,जुन्नरचे नगराध्यक्ष शाम पांडे, नगरसेवक दीपेश परदेशी, समीर भगत, बन्सी चतुर, शिवा खत्री, आदिवासी भागातील सरपंच, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.आदिवासी भागात भातशेतीचे नुकसान झाले आहे,तसेच इतर भागात देखील खरिपाच्या पिकाचे नुकसान झालेले आहे. पूर्व भागातील पठारावरील पाण्याची समस्या भीषण असल्याने तातडीने उपाययोजना आखण्याच्या सूचना खासदार आढळराव यांनी यावेळी दिल्या.

टॅग्स :droughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई