शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

'दुष्काळग्रस्त गावांना तातडीने मदत द्यावी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 02:23 IST

जुन्नर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, दुष्काळग्रस्त गावच्या निकषाप्रमाणे शासनाने शेतकºयांना ताबडतोब मदत द्यावी, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.

जुन्नर : जुन्नर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, दुष्काळग्रस्त गावच्या निकषाप्रमाणे शासनाने शेतकºयांना ताबडतोब मदत द्यावी, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.जुन्नर तालुक्याच्या आदिवासी दुष्काळग्रस्त गावांना खासदार आढळराव , अधिकारी यांनी भेटी दिल्या त्यावेळी ते बोलत होते.दौºयात उपविभागीय अधिकारी अजित देशमुख, कृषिविभागाचे आधिकारी,गटविकास अधिकारी सुधीर भागवत, उपवनसंरक अर्जुन म्हसे, तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.सोबत होते. इंगळून शिवली, उच्छिल, आंबोली, कुकडेश्वर, घाटघर, अंजनावळे येथील भातशेतीची खासदार व आधिकाऱ्यांनी पाहणी केली. अधिकाऱ्यांसोबत दौऱ्यांचा आढावा घेण्यात आला.पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे , आशा ताई बुचके ,गुलाब पारखे ,शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, युवासेनेचे गणेश कवडे चौधरी, संतोष खैरे, पंचायत समिती गटनेते दिलीप गांजळे, काळूराम गागरे,जुन्नरचे नगराध्यक्ष शाम पांडे, नगरसेवक दीपेश परदेशी, समीर भगत, बन्सी चतुर, शिवा खत्री, आदिवासी भागातील सरपंच, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.आदिवासी भागात भातशेतीचे नुकसान झाले आहे,तसेच इतर भागात देखील खरिपाच्या पिकाचे नुकसान झालेले आहे. पूर्व भागातील पठारावरील पाण्याची समस्या भीषण असल्याने तातडीने उपाययोजना आखण्याच्या सूचना खासदार आढळराव यांनी यावेळी दिल्या.

टॅग्स :droughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई