शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

शिवणेमध्ये देशमुख नगरची समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST

महानगरपालिकेच्या वतीने कचरा उचलण्यात येत असला तरी नागरिक रहदारीच्या जागी रोजच कचरा टाकत आहेत आणि तो न टाकण्यासाठी काहीच ...

महानगरपालिकेच्या वतीने कचरा उचलण्यात येत असला तरी नागरिक रहदारीच्या जागी रोजच कचरा टाकत आहेत आणि तो न टाकण्यासाठी काहीच प्रतिबंध केले जात नाहीत. कचरा उचलल्यानंतर त्यावर औषध फवारणी केली जात नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात डास देखील वाढले आहेत.

रात्रीच्या वेळी लोक इथे कचरा आणून टाकतात तसेच सकाळी लवकर कामाला जाणारा कर्मचारी वर्ग देखील इथेच कचरा फेकत असल्यामुळे कचऱ्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे.

कचऱ्यामुळे रस्त्याचा मोठा भाग देखील व्यापला जात आहे. तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

इथे कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.

जवळच राहत असलेले सचिनदादा देशमुख यांना संपर्क केला असता, ते म्हणाले की प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करूनदेखील प्रशासन दुर्लक्ष करत आहे. कचरा उचलला जात असला तरी तो तेथे न टाकण्यासाठी काहीतरी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

ग्रामपंचायत असताना येथे कचरा न टाकावा यासाठी कर्मचारी तैनात करून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई केली जात होती त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी होते.