शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
5
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
6
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
7
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
8
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
9
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
10
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
11
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
12
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
13
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
14
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
15
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
16
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
17
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
18
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
19
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
20
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला

शिवणेमध्ये देशमुख नगरची समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST

महानगरपालिकेच्या वतीने कचरा उचलण्यात येत असला तरी नागरिक रहदारीच्या जागी रोजच कचरा टाकत आहेत आणि तो न टाकण्यासाठी काहीच ...

महानगरपालिकेच्या वतीने कचरा उचलण्यात येत असला तरी नागरिक रहदारीच्या जागी रोजच कचरा टाकत आहेत आणि तो न टाकण्यासाठी काहीच प्रतिबंध केले जात नाहीत. कचरा उचलल्यानंतर त्यावर औषध फवारणी केली जात नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात डास देखील वाढले आहेत.

रात्रीच्या वेळी लोक इथे कचरा आणून टाकतात तसेच सकाळी लवकर कामाला जाणारा कर्मचारी वर्ग देखील इथेच कचरा फेकत असल्यामुळे कचऱ्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे.

कचऱ्यामुळे रस्त्याचा मोठा भाग देखील व्यापला जात आहे. तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

इथे कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.

जवळच राहत असलेले सचिनदादा देशमुख यांना संपर्क केला असता, ते म्हणाले की प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करूनदेखील प्रशासन दुर्लक्ष करत आहे. कचरा उचलला जात असला तरी तो तेथे न टाकण्यासाठी काहीतरी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

ग्रामपंचायत असताना येथे कचरा न टाकावा यासाठी कर्मचारी तैनात करून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई केली जात होती त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी होते.