शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

भंडारा -गोंदियामधील मशीन बंद पाडण्यासाठी राज्यशासन आणि निवडणूक आयोगाचे संगनमत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 15:35 IST

निवडणूक आयोग, राज्यशासन आणि यंत्रण यांनी संगनमताने भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन बंद पाडल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.

ठळक मुद्देमशीन बंद पाडण्यासाठी राज्यशासन आणि निवडणूक आयोगाचे संगनमत : प्रकाश आंबेडकरांचा आरोप  भंडारा गोंदियासाठी पुन्हा मतदान घ्यावे : प्रकाश आंबेडकर यांची मागणी 

पुणे : निवडणूक आयोग, राज्यशासन आणि यंत्रणा यांनी संगनमताने भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन बंद पाडल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. आज सुरु असलेल्या भंडारा गोंदिया येथील लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये मतदार यंत्रातील बिघाडामुळे ३५ मतदान केंद्रांवरील प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.याशिवाय सकाळी काही ठिकाणच्या यंत्रणेत बिघाड झाला होता. 

      याबाबत आंबेडकर यांनी बोलताना सकाळी झालेल्या बिघाडामुळे मतदानाचा महत्वाचा वेळ वाया गेल्याचे म्हटले. या भागात तापमान ४७ ते ४७ अंश सेल्सियस असल्याने अनेकदा सकाळी अधिक मतदान होण्याची शक्यता होती. मात्र सुमारे १२ टक्के मतदान मशीनमध्ये बिघाड झाल्याने न होणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर २२ तारखेला निवडणूक यंत्रणा सर्व मशीन वापरण्यायोग्य आणि सुस्थितीत असल्याचा दावा करत होती. मग 28 तारखेला इतके मशीन बंद कसे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यामध्ये सरकार, निवडणूक आयोग आणि मशीन दुरुस्ती यंत्रणा यांनी संगनमताने हा प्रकार केल्याचा उल्लेख त्यांनी केला. जास्त मशीन बंद असलेला भाग आदिवासी वस्तीचा असून आदिवासी उमेदवार निवडून येवू नये म्हणून मशीन बंद पाडल्याची शक्यता त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. हे सर्व बघता या भागात पुन्हा निवडणूक घेण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. 

या निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाईड पेपर ट्रेल) मशीनचा वापर करण्यात येत आहे.मतदान प्रक्रिया संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहणार असून नक्षलग्रस्त मोरगाव अर्जुनीतालुक्यात तीन वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. दोन हजार 126 मतदान केंद्रांवर 17 लाख 48 हजार 677 मतदार मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरElectionनिवडणूकPoliticsराजकारण