शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे एक महिन्यापासून शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 19:40 IST

शेतकऱ्यांची तातडीने दुरुस्तीची मागणी

ठळक मुद्देशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने पाणी असून देखील काही पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.

उंडवडी कडेपठार: गेल्या एक महिन्यापासून बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथील गावठाणात शेतीपंपाची थ्री फेज लाईन रोहिञ एक महिन्यापासून जळाल्याने येथील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ते तातडीने दुरूस्तीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांनी अनेकदा संबंधितांशी संपर्क करुन माहिती दिली. आज दुरुस्ती होईल, उद्या दुरुस्ती होईल अशी उत्तरे संबधितांकडून शेतक-यांना मिळत आहेत. एक महिना होऊनही जळालेली रोहिञ दुरूस्ती करण्यात आली नाही. या जळालेल्या रोहिञावर जवळपास २२ शेतकऱ्यांचे कनेक्शन असून सध्या शेतीमध्ये मका,कडबा,भूईमुग पिक आहे. तसेच इतर पिके शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने पाणी असून देखील काही पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.

तर काही पिके पूर्णपणे जळुन गेली आहे. त्याच बरोबर गावात पाणी टंचाई असल्यामुळे त्या ठिकाणच्या बोरवेल, विहिरींचे पाणी शेतकऱ्यांनी घरी पिण्यासाठी,जनावरांना पिण्यासाठी तसेच घरी वापरासाठी पाईपलाईनच्या माध्यमातून आणले आहे. एक महिना होऊन देखील महावितरणाने याकडे दुर्लक्ष केल्याने वीजपुरवठा सुरळीत न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानाची भरपाई महावितरणाने शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेelectricityवीजPurandarपुरंदरFarmerशेतकरी