शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

पावसाने दडी मारल्याने बटाटा पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 01:56 IST

खेड तालुक्यातील पूर्व पट्टयातील शेतकरी पावसाच्या गैरहजेरीमुळे चिंतातूर

रेटवडी : खेड तालुक्यातील पूर्व पट्टयातील शेतकरी पावसाच्या गैरहजेरीमुळे चिंतातूर झालेले आहेत. बटाटा पिकाला वाढीसाठी शेवटचे पंधरा दिवस महत्त्वाचे असल्यामुळे याच काळात पावसाची गैरहजेरी आणि कडक ऊन यामुळे पिकाच्या झाडांनी माना खाली टाकल्या आहेत.पावसाच्या अभावामुळे उत्पादन घटणार असून त्यातच पहाटेच्या धुक्यामुळे करपा या रोगाचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. खेड तालुक्यातील पूर्व भागामध्ये रेटवडी खुर्द, जऊळके बु., गुळाणी गोसावी, पूर, कनेरसर, वाकळवाडी, जरेवाडी, वाफगाव या गावांमध्ये बटाटा हे व्यापारी पीक मोठ्या प्रमाणात घेतली आहे. बहुतांशी भाग पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. पाऊस अनियमित झाल्यामुळे या पिकास धोका निर्माण होत आहे.करपा रोगाचा पादुर्भाव४पोषक वातावरण असल्यामुळे या गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी बटाटा पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. अडीच हजार ते तीन हजार रुपये भाव असणारी आणि त्याचबरोबर शेणखत व रासायनिक खतांचा खर्च लागवड खुरपणी रोग प्रतिबंधक औषधे काढणीसाठी खर्च येत आहे. यावर्षी किलोला ३० रुपये हा भाव मिळेल या अपेक्षेने शेतकºयांनी विविध कार्यकारी सोसायटी, स्थानिक बँका तसेच उसनवारी करून बटाटा लागवड भांडवल उपलब्ध करून शेतकºयांनी धाडस केले.लागवडीपासून त्याची खुरपणी करेपर्यंत बेताचा पाऊस झाल्यामुळे शेतकरी समाधानी होते. परंतु शेवटच्या टप्प्यात फुगण्यासाठी जोरदार पावसाची आवश्यकता होती. मात्र पावसाने निराशा केली. गणरायाच्या आगमनावेळी पावसाची अपेक्षा होती. पीक करपा रोगास बळी पडले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी