शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

'एल्गार परिषदेवर कायमची बंदी घाला, अन्यथा परिषद झाल्यास आम्ही उधळून लावू'; भाजपाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 18:23 IST

एल्गार परिषदेच्या आयोजनावर बंदी घालावी अशी तसंच परिषद झाली तर आम्ही की उधळुन लावु अशी भुमिका आता भाजप युवा मोर्चाने केली आहे.  

- नेहा सराफ 

पुण्यात नुकतीच पार पडलेली एल्गार परिषद पुन्हा एकदा वादात सापडली आहे. एल्गार परिषदेच्या भाषणात चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचा माजी विद्यार्थी नेता शरजिल उस्मानीवर गुन्हा  दाखल झालेला आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी याकरिता भाजपने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. आता गुन्हा दाखल झाल्यावरही भाजपने या मुद्द्यावर आपली आक्रमकता कायम ठेवत एल्गार परिषदेवर कायमची बंदी घालण्याची मागणी केली आहे. 

हिंदू धर्माबाबत चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत स्वारगेट पोलीस ठाण्यात शरजिल उस्मानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक नेत्यांनीही पुढाकार घेतला. या प्रकरणी कठोर कारवाई व्हावी याकरिता महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेटही घेतली होती. पण यापुढे एल्गार परिषदेच्या आयोजनावर बंदी घालावी अशी तसंच परिषद झाली तर आम्ही की उधळुन लावु अशी भुमिका आता भाजप युवा मोर्चाने केली आहे.  

भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी कालच पुण्याच्या पोलिस आयुक्तांना भेटलेले असताना आता युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी पुन्हा त्यासाठीचे निवेदन विश्रामबाग , फरासखाना आणि खडक पोलीस स्टेशनमध्ये दिले आहे.  यानंतर भाजप युवा मोर्चातर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हणण्यात आले आहे की, ' संस्कृतीचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्याची शांतता भंग करणे , पुण्यामध्ये धार्मिक , सामाजिक तेढ निर्माण करु पाहणाऱ्या एल्गार  परिषदेचा खरा चेहरा शरजिल उस्मानीच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा समोर आला आहे. एल्गार परिषदेवर बंदी घालावी आणि भविष्यात पुणे शहरा मध्ये एल्गार परिषदेला कार्यक्रमाला परवानगी देऊ नये'.

टॅग्स :PuneपुणेElgar morchaएल्गार मोर्चाMaharashtraमहाराष्ट्र