शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

लोकं आपल्याकडे येतात ही मनसेची १६ वर्षातील कमाई; राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 20:53 IST

राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मनसैनिक आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाचा १६ वा वर्धापनदिन सोहळा पुणे शहरातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मनसैनिक आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. दरवर्षी मुंबईत साजरा होणारा वर्धापन दिन सोहळा यंदा १५ वर्षानंतर प्रथमच पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लढायचं ते जिंकण्यासाठीच या नव्या नाऱ्याने पक्ष महापालिका निवडणुकीत उतरणार आहे. यावेळी भाषणात राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. लोकं आपल्याकडे येतात ही मनसेची १६ वर्षातील कमाई आहे. त्यामुळे तुम्ही घरोघरी लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे असं सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे. 

राज ठाकरे म्हणाले, मतदारांचे आभार माना, ते तूमच्याकडे येतात कसले संपर्क कार्यालय, कार्यकर्ता एकटा बसलेला असतो यावेळी ते चौकशी करतात. खरतर कार्यालय न उघडता लोकांनी पदाधिकारी यांच्याशी संपर्क केला पाहिजे. लोक आपल्याकडे येतात हा आपला विश्वास आहे. ही मनसेची १६ वर्षातील कमाई आहे. माझ्याकडे तुमच्या आभाराला शब्द नाहीत. मनसैनिकांसाठी २ वर्षात अनेक काम केली आहेत. पुढच्या काळात बरेच काही करायचे आहे. पदाधिकाऱ्यांच्या घरी जाणार जेवणार आहे. इतरांसारखे जात बघून मी काही ठरवत नाही. 

 मोदींना पत्र लिहावेसे वाटते 

दोन वर्षे भाषण नाही, मुलाखती झाल्या, कुठे बोललो,भाषण नाही. दोन वर्षांपूर्वी आझाद मैदानात मोर्चा, त्यानंतर नाहीच विचार करत होतो, प्रक्टीस नाही, चूकणार नाहीना कोणी विचार केला नसेल असे दिवस पहावे लागतील. घरे शांत रस्ते शांत स्पर्श करायलाही भीती वाटत होती. सर्वत्र संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. असे कधी पाहिले नव्हते. घराबाहेर फक्त पक्ष्यांचे आवाज आणि शांतता होती.  मोदींना कळवावेसे वाटते महिन्यातून एकदोन वेळा लॉकडाऊन ठेवा. त्यांना पत्र लिहिण्याची इच्छा झाली होती. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाElectionनिवडणूक