शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कडाचीवाडी येथे मोर व लांडोराची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 19:51 IST

शेती व जंगल परिसर असल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर मोरांची संख्या आहे. 

ठळक मुद्देरात्रीच्यावेळी जाळे लावून शिकार करण्यात आली असल्याचा संशय

चाकण : कडाचीवाडी ( ता.खेड ) परिसरात सुकल्या डोंगरावर मंगळवारी  ( दि.१५ ) मोर व लांडोराची शिकार करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना सकाळच्या प्रहरी फिरण्यासाठी जाणारे माजी उपसरपंच बाळासाहेब कड व अशोक काशिनाथ कड, अनिता झिंजुरके यांनी निदर्शनास आणून दिली.  सुकल्या डोंगरावर शेती व जंगलचा परिसर असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर मोरांची संख्या आहे. रात्रीच्यावेळी जाळे लावून शिकार करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मोरांची उपटलेली पिसे व इतर मांस याठिकाणी पडले होते. सकाळच्या वेळी डोंगरावर फिरायला जाणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच या डोंगरावर काही सागाची झाडेही तोडण्यात आल्याचे आढळले आहे. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी आदिती कोदे व वनपाल प्रदीप कासारे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अशा प्रकारच्या राष्ट्रीय पक्षी असलेल्या प्राण्यांची शिकार होणे, ही बाब अतिशय गंभीर असून वनविभागाने याबाबत उपाययोजना करण्याची व शिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज असल्याचे माजी उपसरपंच बाळासाहेब कड यांनी सांगितले. 

टॅग्स :KhedखेडCrimeगुन्हाforestजंगल