शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

उरुळीत कोरोनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून तब्बल ८३ हजार दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 18:05 IST

पोलीस व ग्रामपंचायत यांच्याकडून ११ दिवसात १६५ जणांवर दंडात्मक कारवाई

ठळक मुद्देकारवाईमुळे कोरोना रूग्णसंख्या वाढीवर नियंत्रण

उरुळी कांचन :-- उरूळी कांचन परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने पोलीसांनी १६५ जणावर केलेल्या दंडात्मक धडक कारवाईत गेले ११ दिवसांत ८२ हजार ५०० रूपये दंड वसूल केला आहे. 

पुणे शहर, उपनगरे, ग्रामीण भागातील मोठी गावे सर्व ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत असताना त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे यांनी सकाळी ७ ते ११ या कालावधीत सुरू ठेवण्याबाबत आदेश पारित केले आहेत. नागरिक या आदेशाचे पालन न करता नियमांचे उल्लंघन करण्यात पुढे आहेत. त्यांच्याविरोधात ठोस कारवाई करण्यात आली आहे.

लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजेंद्र मोकाशी यांच्या  मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाच्या मदतीने उरुळी कांचनपोलिसांनी विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर १२ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान एकुण १६५ दंडात्मक कारवाई करून ८२ हजार ५०० रूपये दंड वसूल केला आहे. १२ ऑगस्ट रोजी उरूळी कांचन परिसरामध्ये कोराना सक्रिय रूग्णसंख्या ११९ अशी होती ती संख्या २२ ऑगस्ट रोजी ८७ अशी झाली असून कोरोना रूग्णसंख्या वाढीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य या कारवाईमुळे सफल झाले आहे. 

टॅग्स :Puneपुणेuruli kanchanउरुळी कांचनPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या