शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

बारामतीच्या पाण्याचे राजकारण करणाऱ्यांना त्याची किंमत माेजावी लागेल : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 15:45 IST

पाण्यावरुन राजकारण करु नये असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

पुणे : पाण्यावरुन राजकारण करु नये, असे राजकारण करणे दुर्देवी आहे. अचानक पाणी बंद केल्याने उभ्या पिकाचे काय करायचे असा सवाल करत पाण्याचे राजकारण करणाऱ्यांना त्याची किंमत माेजावी लागेल अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मांडली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बारामतीला नीरा देवघर धरणातून देण्यात येणारे पाणी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमिवर शेट्टी बाेलत हाेते. पुण्यात स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीने पुण्यातील पत्रकार संघात स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या काैतुक साेहळ्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. 

शेट्टी म्हणाले, पाण्यावरुन राजकारण हाेऊ नये, असं मला वाटतं. असं राजकारण हाेत असेल तर ते अत्यंत दुर्देवी आहे. पाण्यावर शेतकऱ्याचा, सर्वसामान्यांचा अधिकार आहे. पाण्याचे समन्यायी वाटप झालं की नाही, हे तपासून बघावे लागले. परंतु ज्याच्या त्याच्या वाट्याचं पाणी त्याला मिळायला हवं. जर ते मिळालं नसेल तर बारामतीच्या पाण्याचा मुद्दा आत्ताच का काढला जाताे ? असा प्रश्न निर्माण हाेताे. अचानक पाणी बंद केल्याने उभ्या पिकाचं काय करायचं असा प्रश्न निर्माण हाेताे . बारामतीला देण्यात आलेलं पाणी हे त्यांच्या काेट्यापेक्षा जास्त आहे की नाही याबाबत मला कल्पना नाही, परंतु जास्त असेल तर आत्तापर्यंत सरकारने का डाेळेझाक केली ? आणि नसेल तर अचानक बंद करण्याचे कारण काय ? पाण्याचे राजकारण करणाऱ्यांना याची किंमत माेजावी लागेल. 

माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी नीरा-देवघर धरणातील पाण्याचे बारामती व इंदापूर या तालुक्यांना होणारे वाटप थांबविण्यासाठी जलसंपदा विभागाला पत्र दिले होते. त्यानुसार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पाणी बंद करण्याचे आदेश दिले हाेते. 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टीBaramatiबारामतीWaterपाणी