शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

बारामतीच्या पाण्याचे राजकारण करणाऱ्यांना त्याची किंमत माेजावी लागेल : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 15:45 IST

पाण्यावरुन राजकारण करु नये असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

पुणे : पाण्यावरुन राजकारण करु नये, असे राजकारण करणे दुर्देवी आहे. अचानक पाणी बंद केल्याने उभ्या पिकाचे काय करायचे असा सवाल करत पाण्याचे राजकारण करणाऱ्यांना त्याची किंमत माेजावी लागेल अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मांडली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बारामतीला नीरा देवघर धरणातून देण्यात येणारे पाणी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमिवर शेट्टी बाेलत हाेते. पुण्यात स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीने पुण्यातील पत्रकार संघात स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या काैतुक साेहळ्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. 

शेट्टी म्हणाले, पाण्यावरुन राजकारण हाेऊ नये, असं मला वाटतं. असं राजकारण हाेत असेल तर ते अत्यंत दुर्देवी आहे. पाण्यावर शेतकऱ्याचा, सर्वसामान्यांचा अधिकार आहे. पाण्याचे समन्यायी वाटप झालं की नाही, हे तपासून बघावे लागले. परंतु ज्याच्या त्याच्या वाट्याचं पाणी त्याला मिळायला हवं. जर ते मिळालं नसेल तर बारामतीच्या पाण्याचा मुद्दा आत्ताच का काढला जाताे ? असा प्रश्न निर्माण हाेताे. अचानक पाणी बंद केल्याने उभ्या पिकाचं काय करायचं असा प्रश्न निर्माण हाेताे . बारामतीला देण्यात आलेलं पाणी हे त्यांच्या काेट्यापेक्षा जास्त आहे की नाही याबाबत मला कल्पना नाही, परंतु जास्त असेल तर आत्तापर्यंत सरकारने का डाेळेझाक केली ? आणि नसेल तर अचानक बंद करण्याचे कारण काय ? पाण्याचे राजकारण करणाऱ्यांना याची किंमत माेजावी लागेल. 

माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी नीरा-देवघर धरणातील पाण्याचे बारामती व इंदापूर या तालुक्यांना होणारे वाटप थांबविण्यासाठी जलसंपदा विभागाला पत्र दिले होते. त्यानुसार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पाणी बंद करण्याचे आदेश दिले हाेते. 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टीBaramatiबारामतीWaterपाणी