शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

एक देश एक भाषा देशाच्या एकतेसाठी याेग्य नाही : शशी थरुर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 11:50 IST

एक देश एक भाषा देशाच्या एकतेसाठी याेग्य नसल्याचे मत काॅंग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी व्यक्त केले.

पुणे :एक भाषा एक देश हे धाेरण भारताच्या एकतेसाठी याेग्य नाही. 1965 मध्ये भारताने त्री भाषीय धाेरण अवलंबले आहे. एक देश एक भाषा धाेरण राबविल्यास भारतातील विविध भाषिक लाेकांना दुय्यम वागणूक दिल्यासारखे हाेईल. असे मत काॅंग्रेसचे खासदार नेते शशी थरुर यांनी व्यक्त केले. पुण्यातील काॅंग्रेसभवन येथे आयाेजित केलेल्या ऑल इंडिया प्राेफेशनल काॅंगेसच्या बियाॅन्ड पाॅलिटिक्स या कार्यक्रमात ते बाेलत हाेते. 

गृहमंत्री अमित शहा यांनी एक देश एक भाषा या धाेरणाबद्दल व्यक्तव्य केले हाेते. हिंदी हि संपूर्ण देशाची भाषा व्हावी असे ते म्हणाले हाेते. यावर बाेलताना थरुर म्हणाले, एक देश एक भाषा हे भारताच्या विविधतेसाठी तसेच एकतेसाठी याेग्य नाही. त्री भाषीय धाेरणाचा आपण अंगिकार केला पाहिजे. भाजपाचे राजकारण हे हिंदी, हिंदुत्व याच्या भाेवतीच चालते. त्यांना दक्षिण भारतामध्ये मते मिळत नाहीत. एक देश एक भाषा केल्यास भारतातील विविध भाषिक लाेकांना दुय्यम वागणूक दिल्यासारखे हाेईल. 

काॅंग्रेसबद्दल बाेलताना ते म्हणाले, काॅंग्रेस हे एकात्मेबाबत बाेलते. गेल्या काही वर्षांमध्ये माॅब लिंचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 2014 च्या निवडणुकीनंतर लाेकांमध्ये इतका बदल झाला की माॅब लिंचिंग करण्याची लाेकांमध्ये हिंमत आली. माॅब लिंचिंग करणारा आपला भारत नाही. हिंदू असल्याचा मला अभिमान आहे परंतु लाेकांचा जीव घेण्यास सांगणारा हिंदू धर्म माझा नाही. रामाच्या नावावर माॅब लिंचिंग करणं हा रामाचा अपमान आहे. 

हिंदुत्वाच्या नावावर हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधकांनी विरोध केला की त्यांना पाकिस्तानात जाण्यास संगण्यात येते. भाजप जरी सत्तेत असलं तरी त्यांना सर्व भारतीयांचे समर्थन नाही. युपीए च्या काळात भारताची अर्थव्यवस्था प्रगती करत होती. मोदी मन की बात करतात, परंतु त्यांच्या अर्थमंत्री धन की बात करत नाहीत. भाजप कडून तोडण्याचे राजकारण केले जाते. असेच राजकारण पुढे ही चालले तर देशाची अवस्था बिकट होईल. असेही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरPuneपुणेPoliticsराजकारणcongressकाँग्रेस