शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

मराठ्यांचे ओबीसी आरक्षण अंतिम टप्प्यात, कुणबीच्या नोंदी लाखोंनी सापडल्या - मनोज जरांगे पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 20:05 IST

जरांगे पाटील यांची ऐतिहासिक जनसंवाद यात्रा सुरु आहे.

सुपे (बारामती) : मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आला असुन शासनाला कायदा पारीत केल्याशिवाय पर्याय राहिला नाही असे प्रतिपादन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले. येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास जरांगे पाटील यांनी पुष्पहार घालुन मराठा समाजाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 

जरांगे पाटील यांची ऐतिहासिक जनसंवाद यात्रा सुरु आहे. त्यामुळे वरवंड येथील सभा आटोपुन सुप्यामार्गे मोरगाव, जेजुरी कडे जात असताना सुप्यात सकळ मराठा क्रांती मोर्चा सुपे परगना यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जरांगे पाटील यांचे स्वागत सकळ मराठा समाजच्यावतीने करण्यात आले. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की अ. नगर मध्ये साडेतीन लाख कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे २४ डिसेंबरचा दिवस उजाडेपर्यत आपल्याला आरक्षण सरकारला द्याव लागणार आहे. मात्र राजकारण, मतभेद आणि आंदोलने शांततेत करा आणि कोणीही आत्महत्या करु नका आरक्षण आपल्याला मिळणार आहे. 

आत्तापर्यंत अनेक पक्षातील साहेब मोठे केले आहे. त्यामुळे आरक्षण मिळेपर्यत एकच पक्ष राहु द्या. ते म्हणजे स्वत:चे नशिब आणि आरक्षण. माझ्या जिवात जिव असेपर्यंत मी तुम्हाला आरक्षण मिळवु देणार आहे. आरक्षणाची सद्या ७० टक्के लढाई जिंकली असुन अद्याप ३० टक्के लढाई शिल्लक आहे. त्यामुळे येत्या १ डिसेंबर पासुन आंदोलणाची दिशा बदलुन प्रत्येक खेड्यापाड्यात गावोगावी मराठा समाजाने साखळी उपोषण शांततेत करावे. अगदी एक घर असले तरी त्याने स्वत:च्या गोठ्यात साखळी उपोषण करुन मराठा आरक्षणाची ताकद सरकारला दाखवुन द्यायची आहे. तसेच मऱाठा समाजाने व्यसनापासुन लांब राहण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले.               

टॅग्स :BaramatiबारामतीManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण