शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पुणे शहरातील ' त्या ' पुरग्रस्तांचे पुनर्वसन पालिकेला अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 19:56 IST

शहरात अतिवृष्टीमुळे आंबिल ओढ्याला पूर आला होता. या पुरात हजारो कुटुंब बाधित झाली.

ठळक मुद्देआपतकालीन परिस्थितीत बाधित झालेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करता येत नसल्याचे आयुक्तांचे पत्र

पुणे : शहरात २५ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये बाधित झालेली कुटुंब प्रकल्पग्रस्त नाहीत. त्यामुळे आपतकालीन परिस्थितीत बाधित झालेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करता येत नसल्याचे पत्र आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहे. पालिकेच्या मुख्य सभेने पर्वती येथील सर्व्हे क्रमांक १३५ येथील फायनल प्लॉट क्र. २८ मधील पुरात बाधित झालेल्या २६ कुटुंबांचे आठ दिवसात जवळच्या परिसरात पुनर्वसन करण्याचा ठराव केला होता. परंतू, आयुक्तांच्या पत्रामुळे पुनर्वसन रखडण्याची चिन्हे आहेत. शहरात अतिवृष्टीमुळे आंबिल ओढ्याला पूर आला होता. या पुरात हजारो कुटुंब बाधित झाली. सोसायट्या, झोपडपट्ट्यांसह ओढ्याशेजारील उद्याने, वास्तूंना या पुराचा तडाखा बसला. साधारणपणे २८ पेक्षा अधिक नागरिकांचा बळी या पुरात गेला. पर्वतीमधील सर्व्हे क्रमांक १३५ फायनल प्लॉट क्रमांक २८ येथील २६ कुटुंबांचेही पुरामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पुरात बाधित झालेल्या या २६ कुटुंबांना आठ दिवसात एक किलोमीटरच्या आत उपलब्ध सदनिकांमध्ये पुनर्वसित करण्याचा ठराव करण्यात आला. पालिकेच्या गाळा वाटप नियमावलीमध्ये आपतकालीन परिस्थतीमध्ये बाधित झालेल्या कुटूंबांना सध्या समाविष्ट करण्यास तसेच राज्यसरकारची मान्यता मिळेल या भरवश्यावर आठ दिवसात पुर्नवसन करण्यास मान्यता देण्यात येत आहे असा ठराव स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेने केला होता. यासंदर्भात शहर सुधारणा समिती तसेच स्थायी समिती मार्फत आयुक्त शेखर गायकवाड यांनी सर्वसाधारण सभेला एक पत्र पाठविले आहे. पुरामध्ये बाधित झालेली कुटुंब ही प्रकल्पग्रस्त नाहीत. त्यामुळे त्यांचे पुर्नवसन करता येणार नाही असे पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पुनर्वसनाची आस लावून बसलेल्या बाधितांच्या आशांवर पाणी फेरले गेल्याची टीका होत आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाfloodपूरFamilyपरिवारcommissionerआयुक्त