शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

मंदावलेल्या एनजीटीच्या कामास हिरवा कंदील       

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 21:01 IST

साधारण मागील सव्वा वर्षांपासून ठप्प झालेल्या एनजीटीच्या कामांना सरकारकडून अखेर हिरवा कंदील दाखविला आहे. येत्या जुलैपासून अनेक वर्ष प्रलंबित असलेले दावे निकाली लागणार आहेत

  पुणे : साधारण मागील सव्वा वर्षांपासून ठप्प झालेल्या एनजीटीच्या कामांना सरकारकडून अखेर हिरवा कंदील दाखविला आहे. येत्या जुलैपासून अनेक वर्ष प्रलंबित असलेले दावे निकाली लागणार आहेत. न्यायाधीश व तज्ज्ञ सदस्यांच्या नियुक्तीच्या अभावी देशातील पाचही राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) चे काम ठप्प झाले होते. मुलाखती झाल्यानंतर न्यायाधीश व तज्ञ सदस्यांच्या नियुक्ती देखील केल्या आहेत. सध्या काही न्यायालयांचे कामकाज  मंदावले असून त्याचा परिणाम खटल्यांवर होत आहे. त्यामुळे दोन्ही नियुक्त्या त्वरित होणे गरजेचे आहे. या बाबत ७ मे रोजी योग्य तो निकाल घेण्यात येईल. यापूर्वी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायाधीश निवडीबाबत केंद्र सरकारकडूनच दिरंगाई होत असल्याची बाब समोर आली होती.

आचारसंहिता संपल्यानंतर त्यांना रुजू होण्याबाबतच्या सूचना करण्यात येण्याची शक्यता आहे. ७ मेपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला मार्चमध्ये सांगितले होते. त्यानुसार न्यायालयाने आदेश करीत कालमर्यादा पाळण्याचे आदेशही दिले होते. मात्र आचार संहितेमुळे नियुक्ती रखडली असून ती मे अखेरीस होण्याची शक्यता आहे. परंतु एनजीटीला जूनमध्ये सुटी असते. त्यामुळे जुलैमध्ये नियमित कामकाज सुरू होणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दिली. देशातील सर्व विभागीय खंडपीठामध्ये न्यायाधीशांची निवड न झाल्याने पुणे एनजीटी बार असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान केंद्राने ७ मेपर्यंत नियुक्ती करण्याची शाश्वती दिली होती. १ अध्यक्ष, १० न्यायाधीश आणि १० तज्ञ सदस्यांची नियुक्ती करण्यास मान्यता मिळाली आहे. तर सध्या ६ न्यायाधीश आणि ८ तज्ञांची आवश्यकता आहे. त्याबाबतची जाहिरात १ मार्च रोजी काढली होती.

टॅग्स :Courtन्यायालयPuneपुणे