शहरं
Join us  
Trending Stories
1
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
2
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
3
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
4
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
5
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
6
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
7
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
8
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
9
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
10
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
11
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
12
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
13
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
14
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
15
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
16
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
17
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
18
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
19
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
20
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
Daily Top 2Weekly Top 5

पुढचा अतिरेकी हल्लाही समुद्रमार्गेच होण्याचा धोका - दत्तात्रय शेकटकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 03:17 IST

दत्तात्रय शेकटकर : अतिरेकी संहारक अस्त्रे वापरू शकतात

मुंबई : मुंबईवर २६/११चा हल्ला समुद्रमार्गे झाला, तशाच प्रकारच्या हल्ल्याचा धोका भविष्यातही आहे. मात्र, पुढच्या वेळी अतिरेकी किनारपट्टीवर न उतरता दूर समुद्रातूनच क्षेपणास्त्रासारखी अधिक संहारक अस्त्रे वापरून हल्ला करू शकतात; आणि हा हल्ला २६/११ पेक्षाही अधिक संहारक असू शकेल, अशी भीती केंद्राच्या लष्करी आधुनिकीकरण समितीचे प्रमुख, निवृत्त लेफ्ट. जनरल डी. बी. शेकटकर यांनी व्यक्त केली.

माजी केंद्रीय अप्पर गृहसचिव आर. व्ही. एस. मणी यांनी लिहिलेल्या आणि अरुण करमरकर यांनी अनुवादित केलेल्या ‘हिंदू दहशतवाद एक थोतांड’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी शेकटकर यांच्या हस्ते करण्यात आले. २६/११ च्या हल्ल्याला १० वर्षे झाल्यानिमित्त या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलेल्या मुंबईतील ताजमहाल या हॉटेलातच हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यात स्थानिकांचाही सहभाग असल्याची कबुली अजमल कसाब याने चौकशीदरम्यान दिली होती. त्याच्या या जबाबाची माहिती तपास यंत्रणांनी तत्कालीन सरकारलाही दिली. मात्र, पुढे जाणीवपूर्वक हा विषय बाजूला सारण्यात आला. हिंदू दहशतवाद म्हणून जे थोतांड उभारण्यात आले, त्याचा सर्वाधिक फटका मराठी तरुणांना बसला. महाराष्ट्राला हिंदू दहशतवादाची प्रयोगशाळा म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असे मूळ इंग्रजी पुस्तकाचे लेखक मणी यांनी या वेळी सांगितले.

दहशतवादाला कोणताही धर्म, रंग नसतो. मात्र, त्याला धार्मिक रंग दिल्यामुळे देशाच्या भावी पिढ्यांची अपरिमित हानी होत आहे. भारतीयांची एकंदर लोकसंख्या पाहता, सध्या जगातील प्रत्येक सहावी व्यक्ती भारतीय किंवा भारतीय वंशाची आहे, अशा वेळी दहशतवादाला धार्मिक लेबले लावल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलू शकतो, असे मत शेकटकर यांनी वेळी व्यक्त केले. या वेळी व्यासपीठावर आर. व्ही. एस. मणी, अरुण करमरकर, पत्रकार मकरंद मुळ्ये आदी मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :MumbaiमुंबईTerror Attackदहशतवादी हल्ला