शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

नीरा नदीची पातळी घटली, वाळूउपशाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 02:45 IST

बेसुमार वाळुउपशामुळे नीरा नदीच्या पात्रातील पाणीसाठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. नदीपात्रात उपशामुळे खड्डे पडले आहे. यामुळे नदीच्या पात्र बदलण्याची शक्यता आहे. या खड्ड्यांमुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला असून यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याची प्रतिक्रिया तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

रेडणी - बेसुमार वाळुउपशामुळे नीरा नदीच्या पात्रातील पाणीसाठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. नदीपात्रात उपशामुळे खड्डे पडले आहे. यामुळे नदीच्या पात्र बदलण्याची शक्यता आहे. या खड्ड्यांमुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला असून यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याची प्रतिक्रिया तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.मागील महिन्यात नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी नदीत पाणी सोडावे, म्हणून आंदोलन सुरू केले होते. ते आठवडाभर चालले. यावर्षी धो धो पाऊस पडूनही नदीकाठी पाणीटंचाई जाणवू लागली. याचे कारण म्हणजे नदीपात्रात झालेला बेसुमार वाळूउपसा. पूर्वी नीरा नदीत मोठ्या प्रमाणात वाळू होती. परंतु, वाळू उपशामुळे नदीत वाळू शिल्लक नाही. वाळूच्या खालून जो पाण्याचा प्रवाह असतो, तो नदीकाठच्या स्रोतांना पाणी पुरवत असतो. भूजल साठ्याचे पुनर्भरण करत असतो. पूर्वी नदीतील पाणी आटले तरी वाळूतील पाण्यामुळे बरेच दिवस पाणीटंचाई जाणवत नव्हती. शेतीला पाणी पुरत होते. नदीपात्रातील वाळू पूर्णपणे उचलल्यामुळे खडक उघडे पडले आहेत. परिणामी नदी कोरडी पडली, की दोन दिवसांत पाणीटंचाई जाणवते. पूर्वी वाळूतील पाण्यामुळे नदीतील पाणी संपल्यानंतर माहिनाभरसुद्धा पाणी मिळत होते. नदीकाठच्या विहिरींना पाणी येत होते. असे भूजलतज्ज्ञ डॉ. सुरेश पवार यांनी सांगितले.नदीकाठच्या शेतकºयांना जलसाक्षर करण्याची आवश्यकता आहे. तसेच शासनाने वाळूउपशावरील बंदी अमलात आणली पाहिजे. वाळू उपशाविरोधातील मोहीम शासनाने आता तीव्र करण्याची गरज आहे. नदीपात्रात पाणी असताना प्रचंड प्रमाणात होणाºया पाणी उपशावरही काही प्रमाणात निर्बंध असले पाहिजेत, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :newsबातम्याPuneपुणेWaterपाणी