शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

नीरा नदीची पातळी घटली, वाळूउपशाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 02:45 IST

बेसुमार वाळुउपशामुळे नीरा नदीच्या पात्रातील पाणीसाठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. नदीपात्रात उपशामुळे खड्डे पडले आहे. यामुळे नदीच्या पात्र बदलण्याची शक्यता आहे. या खड्ड्यांमुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला असून यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याची प्रतिक्रिया तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

रेडणी - बेसुमार वाळुउपशामुळे नीरा नदीच्या पात्रातील पाणीसाठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. नदीपात्रात उपशामुळे खड्डे पडले आहे. यामुळे नदीच्या पात्र बदलण्याची शक्यता आहे. या खड्ड्यांमुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला असून यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याची प्रतिक्रिया तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.मागील महिन्यात नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी नदीत पाणी सोडावे, म्हणून आंदोलन सुरू केले होते. ते आठवडाभर चालले. यावर्षी धो धो पाऊस पडूनही नदीकाठी पाणीटंचाई जाणवू लागली. याचे कारण म्हणजे नदीपात्रात झालेला बेसुमार वाळूउपसा. पूर्वी नीरा नदीत मोठ्या प्रमाणात वाळू होती. परंतु, वाळू उपशामुळे नदीत वाळू शिल्लक नाही. वाळूच्या खालून जो पाण्याचा प्रवाह असतो, तो नदीकाठच्या स्रोतांना पाणी पुरवत असतो. भूजल साठ्याचे पुनर्भरण करत असतो. पूर्वी नदीतील पाणी आटले तरी वाळूतील पाण्यामुळे बरेच दिवस पाणीटंचाई जाणवत नव्हती. शेतीला पाणी पुरत होते. नदीपात्रातील वाळू पूर्णपणे उचलल्यामुळे खडक उघडे पडले आहेत. परिणामी नदी कोरडी पडली, की दोन दिवसांत पाणीटंचाई जाणवते. पूर्वी वाळूतील पाण्यामुळे नदीतील पाणी संपल्यानंतर माहिनाभरसुद्धा पाणी मिळत होते. नदीकाठच्या विहिरींना पाणी येत होते. असे भूजलतज्ज्ञ डॉ. सुरेश पवार यांनी सांगितले.नदीकाठच्या शेतकºयांना जलसाक्षर करण्याची आवश्यकता आहे. तसेच शासनाने वाळूउपशावरील बंदी अमलात आणली पाहिजे. वाळू उपशाविरोधातील मोहीम शासनाने आता तीव्र करण्याची गरज आहे. नदीपात्रात पाणी असताना प्रचंड प्रमाणात होणाºया पाणी उपशावरही काही प्रमाणात निर्बंध असले पाहिजेत, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :newsबातम्याPuneपुणेWaterपाणी