शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

नीरा नदीची पातळी घटली, वाळूउपशाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 02:45 IST

बेसुमार वाळुउपशामुळे नीरा नदीच्या पात्रातील पाणीसाठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. नदीपात्रात उपशामुळे खड्डे पडले आहे. यामुळे नदीच्या पात्र बदलण्याची शक्यता आहे. या खड्ड्यांमुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला असून यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याची प्रतिक्रिया तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

रेडणी - बेसुमार वाळुउपशामुळे नीरा नदीच्या पात्रातील पाणीसाठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. नदीपात्रात उपशामुळे खड्डे पडले आहे. यामुळे नदीच्या पात्र बदलण्याची शक्यता आहे. या खड्ड्यांमुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला असून यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याची प्रतिक्रिया तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.मागील महिन्यात नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी नदीत पाणी सोडावे, म्हणून आंदोलन सुरू केले होते. ते आठवडाभर चालले. यावर्षी धो धो पाऊस पडूनही नदीकाठी पाणीटंचाई जाणवू लागली. याचे कारण म्हणजे नदीपात्रात झालेला बेसुमार वाळूउपसा. पूर्वी नीरा नदीत मोठ्या प्रमाणात वाळू होती. परंतु, वाळू उपशामुळे नदीत वाळू शिल्लक नाही. वाळूच्या खालून जो पाण्याचा प्रवाह असतो, तो नदीकाठच्या स्रोतांना पाणी पुरवत असतो. भूजल साठ्याचे पुनर्भरण करत असतो. पूर्वी नदीतील पाणी आटले तरी वाळूतील पाण्यामुळे बरेच दिवस पाणीटंचाई जाणवत नव्हती. शेतीला पाणी पुरत होते. नदीपात्रातील वाळू पूर्णपणे उचलल्यामुळे खडक उघडे पडले आहेत. परिणामी नदी कोरडी पडली, की दोन दिवसांत पाणीटंचाई जाणवते. पूर्वी वाळूतील पाण्यामुळे नदीतील पाणी संपल्यानंतर माहिनाभरसुद्धा पाणी मिळत होते. नदीकाठच्या विहिरींना पाणी येत होते. असे भूजलतज्ज्ञ डॉ. सुरेश पवार यांनी सांगितले.नदीकाठच्या शेतकºयांना जलसाक्षर करण्याची आवश्यकता आहे. तसेच शासनाने वाळूउपशावरील बंदी अमलात आणली पाहिजे. वाळू उपशाविरोधातील मोहीम शासनाने आता तीव्र करण्याची गरज आहे. नदीपात्रात पाणी असताना प्रचंड प्रमाणात होणाºया पाणी उपशावरही काही प्रमाणात निर्बंध असले पाहिजेत, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :newsबातम्याPuneपुणेWaterपाणी