शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

“जातीयवाद पसरवणारा एकमेव माणूस म्हणजे राज ठाकरे,” जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 22:47 IST

कधीच राष्ट्रवादी किंवा पवारांनी जातीयवाद पसरवला नसल्याचं आव्हाड यांचं वक्तव्य.

राज ठाकरे वारंवार पुरंदरेंचं नाव घेतात, ज्या मेहेंदळेंचं नाव घेत त्यांनी प्रतापराव गुजरांचा इतिहास सांगितला ते मेहेंदळे बोललेलेच नाहीत हे मी जाणीवपूर्वक सांगतो. जयसिंगराव पवारांनीही बाहेर येऊन स्पष्टीकरण दिलं. जातीयवाद पसरवणारा एकमेव माणूस आहे महाराष्ट्रात राज ठाकरे,” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले. शुक्रवारी पुण्यात माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी यावर भाष्य केलं.

“कधीच राष्ट्रवादी किंवा पवारांनी जातीयवाद पसरवला नाही. आमची काँग्रेस संस्कृती आहे ती सर्व जाती-पाती-धर्मांना एकत्र घेऊन चालणारी संस्कृती आहे. त्या संस्कृतीत आमचा जन्म आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे,” असं आव्हाड म्हणाले. “भोंगा कोणी काढला? ते ध्रुवीकरण होतं. त्यामुळे सर्व काकड आरत्याही बंद झाल्या. उगाच कारण नसताना वेडेवाकडे आरोप करू नये,” असंही त्यांनी नमूद केलं.भारत जोडोची स्तुतीस्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय योगदान असलेल्या काँग्रेसची विचारधारा प्रेमाची, आपलेपणाची आहे. राहुल गांधी आपल्या परिवाराचा तोच वारसा पदयात्रेतून चालवत आहे. द्वेषाने विखरत असलेल्या भारताला जोडण्याचे काम ते करत असल्याचं वक्तव्य त्यांनी यापूर्वी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा वाढदिवस व त्यांनी पंतप्रधानपद नाकारल्याचे स्मरण म्हणून आयोजित १८ व्या सेवा, त्याग, कर्तव्य सप्ताहाच्या कार्यक्रमादरम्यान केलं.

"काँग्रेसच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचा माणूस असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मात्र, संविधान वाचवण्यासाठी मिळालेल्या कोणत्याही व्यासपीठावर बोललेच पाहिजे म्हणून आलो. देशाच्या सद्भावनेचे प्रतिक असलेल्या महात्मा गांधींजींना मारणाऱ्याचे होत असलेले उदात्तीकरण दुर्दैवी आहे. इतिहासाचे विकृतीकरण आणि वर्ण वर्चस्ववादाचा प्रसार करण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे,” असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडRaj Thackerayराज ठाकरे