शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

चंद्रयान ३ यशस्वी मोहिमेच्या श्रेयवादापेक्षा देशाभिमान महत्वाचे : उदय सामंत

By अजित घस्ते | Updated: August 25, 2023 18:46 IST

तिसरे राज्यस्तरीय युवा परिवर्तन परिषदेचे उद्घाटन नवी पेठ येथील एस.एम जोशी सभागहात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते....

पुणे : चंद्रयान-३ यशस्वी मोहिमचे जगभरात कौतुक केले जात आहे. देशातील शास्त्रज्ञ जगातील शास्त्रज्ञ ठरले. यावर कोणी ही राजकारण नरू नये. देशात श्रेय घेण्यावरून वाद सुरू आहे. यावरून वाद करण्यापेक्षा आपल्या देशातील वैज्ञानिकांनी केलेल्या कार्याचा अभिमान बाळगळा पाहिजे असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. तिसरे राज्यस्तरीय युवा परिवर्तन परिषदेचे उद्घाटन नवी पेठ येथील एस. एम जोशी सभागहात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार रविंद्र धंगेकर, ‘ज्ञान की’चे संस्थापक प्रदीप लोखंडे, परिवर्तन संस्थेचे विश्वस्त शेखर वाल्हेकर,उमेश कुदळे, उदेश पवार इ. उपस्थित होते. यापुढे सामंत म्हणाले, चंद्रयान ३ यशस्वी मोहिमेत महाराष्ट्राचा खारीचा वाटा आहे. यामध्ये इस्त्रोमधील वैज्ञानिकांचे कौतुक करून रतन टाटासह अन्य उद्योग क्षेत्रातील व्यवसायिकांचे मोलाचे योगदान आहे.

तसेच  देशात लोकशाही असल्याने राज्यात आतापर्यंत वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख, मनोहर जोशी, अशोक चव्हाण, नारायण राणे, शरद पवार या सारख्या अनेक मोठ्या नेत्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले. लोकशाहीत मुख्यमंत्री पद गेले हे स्वीकारून ते सर्व नेते विश्वास मिळविण्यासाठी पुन्हा जनतेमध्ये गेले. मात्र, काही जणांचे मुख्यमंत्री पद जावून चौदा महिने झाले तरी ते वास्तव स्विकारायला तयार नाहीत, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतPuneपुणे