पुणे : राजस्थानमधील वसुंधरा राजे सरकारच्या साक्षीने आठवी इयत्तेच्या समाजशास्त्र विषयाच्या इंग्रजी पुस्तकात ‘लोकमान्य टिळक हे दहशतवादाचे जनक होते’ असा निंदनीय मजकूर प्रसिध्द झाला आहे. टिळकांसारख्या देशभक्ताला दहशतवादी ठरवण्याचा करंटेपणा विद्वानच करत असेल तर समाजाने कोणावर विश्वास ठेवावा, असा परखड सवाल माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे उपस्थित केले आहे.
टिळकांना दहशतवादी ठरवणे हा राष्ट्रीय गुन्हा : डॉ. श्रीपाल सबनीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 21:42 IST
राजस्थानमधील वसुंधरा राजे सरकारच्या साक्षीने आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या इंग्रजी पुस्तकात ‘लोकमान्य टिळक हे दहशतवादाचे जनक होते’ असा निंदनीय मजकूर प्रसिध्द झाला आहे.
टिळकांना दहशतवादी ठरवणे हा राष्ट्रीय गुन्हा : डॉ. श्रीपाल सबनीस
ठळक मुद्देदहशतवादाचा कलंक लावणे हा इतिहासासह सत्याचा आणि स्वातंत्र्य चळवळीचा द्रोह