शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

संगीताचा दर्जा खालावला; गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 12:08 IST

‘दैैनंदिन जीवनाप्रमाणे चित्रसृष्टी आणि संगीतातही आमूलाग्र बदल झाले आहेत. पूर्वीच्या तुलनेत संगीताचा दर्जा खालावला आहे’, अशी खंत प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्दे'एखाद्या कामाचा दर्जा खालावत असेल तर त्याला प्रोत्साहन देणे चुकीचे''आजकाल लोकांना काय आवडते, याचा विचार करून गाणी तयार केली जातात'

पुणे : ‘दैैनंदिन जीवनाप्रमाणे चित्रसृष्टी आणि संगीतातही आमूलाग्र बदल झाले आहेत. त्याप्रमाणे आपणही पुढे गेले पाहिजे. मात्र, आजकाल लोकांना काय आवडते, याचा विचार करून गाणी तयार केली जातात. त्यामुळे, पूर्वीच्या तुलनेत संगीताचा दर्जा खालावला आहे’, अशी खंत प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.ते म्हणाले, ‘रसिकांची अभिरुची लक्षात घेऊन चित्रपट तयार केले जातात, गाणी लिहिली जातात. मात्र, एखाद्या कामाचा दर्जा खालावत असेल तर त्याला प्रोत्साहन देणे चुकीचे आहे. संगीताची उंची कायम राखायची असेल तर अभिरुची आणि दर्जा यांचा समतोल साधायला हवा. त्यातूनच समाजाला चांगल्या संगीताची ओळख होईल आणि त्यांची अभिरुची बदलायला मदत होईल.’‘संगीत क्षेत्रात तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. मात्र, तंत्रज्ञान संगीतापेक्षा मोठे होणार नाही, याची काळजी गायक आणि संगीत संयोजकांनी घेतली पाहिजे. पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्यास संगीताचा बाज बिघडण्याची शक्यता असते. रसिकांमध्ये संगीत साक्षरता आणण्याची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे. त्यापेक्षा संगीतातून ही प्रक्रिया सुलभपणे घडू शकते.

टॅग्स :Puneपुणे