शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

मुंबईत हाेणार आण्णाभाऊ साठे यांचं स्मारक ; दिलीप कांबळे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 18:37 IST

मुंबईतील घाटकाेपरमधील चिराग नगरी येथील आण्णाभाऊंचं राहतं घर आणि त्याच्या आजूबाजूच्या 7 हेक्टर जागेमध्ये आण्णाभाऊ साठे यांचं भव्य स्मारक राज्य सरकार करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे : मुंबईतील घाटकाेपरमधील चिरागनगरी येथील आण्णाभाऊंचं राहतं घर आणि त्याच्या आजूबाजूच्या 7 हेक्टर जागेमध्ये आण्णाभाऊ साठे यांचं भव्य स्मारक राज्य सरकार करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्र्यांसाेबत साेमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

साेमवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत आण्णाभाऊ साठे यांचं मुंबईत भव्य स्मारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आण्णाभाऊ साठे यांचं मुंबईतील चिरागनगरी येथील घर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात हे स्मारक हाेणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. तसेच या ठिकाणी असलेल्या नागरिकांचे पूनर्वसन करण्यात येणार आहे. हे स्मारक खासगी कंपनीकडून न करता म्हाडा, शिवशाही प्रकल्प, एमएमआरडीए यांच्या मदतीने करण्यात येणार आहे. या स्मारकामुळे बाधीत हाेणाऱ्या 700 घरांचे पुनर्वसन त्याच भागात करण्यात येणार आहे. 2020 हे आण्णाभाऊ साठे यांचं जन्म शताब्दी वर्ष आहे, त्याच्या आत स्मारकाचं काम सुरु करण्यात येणार असल्याचेही कांबळे यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Dilip Kambleदिलीप कांबळेPuneपुणेMumbaiमुंबई