शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मान्सून उशिरा परतणार, ३० तारखेपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 12:32 IST

हवामान विभागाने शुक्रवारी वर्तविलेल्या विस्तारित श्रेणीच्या अंदाजात हे नमूद करण्यात आले आहे.

पुणे : राज्याच्या काही भागांत ३० सप्टेंबरपासून ६ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळेही राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास उशिरा होईल. हवामान विभागाने शुक्रवारी वर्तविलेल्या विस्तारित श्रेणीच्या अंदाजात हे नमूद करण्यात आले आहे.मान्सूनचा परतीचा प्रवास २० सप्टेंबरला राजस्थानातून सुरू झाल्यानंतर उत्तर भारतावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही प्रगती गेल्या काही दिवसांपासून ठप्प झाली आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील काही दिवसात राजस्थान, हरयाणा, चंडीगड, दिल्ली आणि पंजाबमध्ये पाऊस पडेल.

राज्यात मान्सूनची माघार साधारणपणे ३ ते ४ ऑक्टोबरपासून सुरू होते; परंतु ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याच्या अंदाजात पावसाची शक्यता आहे. यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास ५ ते ६ दिवसांनी उशिरा होऊ शकतो.डॉ. अनुप काश्यपी, प्रमुख,हवामान अंदाज विभाग

टॅग्स :Rainपाऊस