शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
5
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
6
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
7
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
8
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
9
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
10
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
11
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
12
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
13
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
14
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
15
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
16
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
17
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
18
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
19
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
20
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू

पावसाळ्याआधी हवे गाळ काढण्याचे नियोजन

By admin | Updated: May 10, 2017 03:47 IST

वीर धरण पुण्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे. गेल्या वर्षी धरण १०० टक्के भरले होते. धरणातील गाळ

लोकमत न्यूज नेटवर्कगराडे : वीर धरण पुण्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे. गेल्या वर्षी धरण १०० टक्के भरले होते. धरणातील गाळ काढण्यामार्फत शासनातर्फे गाळ काढण्याचा आदेश नव्हता. पुणे व सातारा या सीमेवर असणाऱ्या वीर धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या सोयीप्रमाणे धरणातील गाळ काढून नेला होता. परंतु त्याचे प्रमाण अत्यल्प होते. यावर्षी शासनाने धराणातील गाळ काढण्यासंबधी सविस्तर, स्पष्ट आदेश काढला आहे, त्याची अंमलाबजावणी करण्याच्या सूचना धरण व्यवस्थापनाला प्राप्त झाल्या आहेत. धरणातील गाळ काढल्यास पाणीसाठा वाढून त्याचा फायदा सर्वांना होईल, मात्र यासाठी पाऊस सुरु होण्याआधीच धरणातील गाळ काढण्याचे नियोजन करण्याची गरज असल्याचे वीर धरणाचे उपअभियंता जमदाडे यांनी सांगितले. गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी आपापल्या सोईप्रमाणे वीर धरणातील गाळ काढून नेला होता. परंतु, त्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे धरण १०० टक्के भरूनसुद्धा म्हणावा तितका पाणीसाठा वाढत नव्हता.