शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर तीव्र लढा उभारणार : रमेश बागवे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 19:19 IST

मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे...

ठळक मुद्दे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

पुणे : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे. समाजाच्या अन्य मागण्यांकडेही शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राज्यभर लढा उभारणार असल्याचे माजी गृहराज्य मंत्री आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मातंग एकता आंदोलनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून तीव्र निदर्शने करण्यात आली. 

स्वतंत्र आरक्षण, क्रांतिवीर लहुजी साळवे आयोगाच्या शिफारशी लागू करणे, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे महामंळाचे कर्ज माफ करणे, महामंडळाची तत्काळ पुनर्रचना करून महामंडळ सुरू करावे, बार्टीच्या धर्तीवर आर्ट्टीची स्थापना करावी, संगमवाडी येथील क्रंतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक लवकरात लवकर सुरू करावे, आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा, अट्रोसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, चिरानगर येथील आण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभे करावे, कै. संजय ताकतोडे यांच्या कुटुंबियांना मदत करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

 या वेळी प्रदेश कार्याध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे, शहराध्यक्ष विठ्ठल थोरात, सुरेखा खंडागळे, दयानंद अडागळे, अनिल हतागले, रमेश सकट, सुरेश अवचिते, अरुण गायकवाड, राजू गायकवाड, सुनील बावकर, हुसेन शेख, त्रिंबक अवचीते, विशाल कसबे, नारायण पाटोळे, रावसाहेब खवले, मारुती कसबे यांच्यासह कार्यकर्ते, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

टॅग्स :Puneपुणेreservationआरक्षणState Governmentराज्य सरकारcongressकाँग्रेस