शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

मराठी माणसाला प्रश्न, स्वप्नं पडत नाहीत

By admin | Updated: October 5, 2015 01:36 IST

प्रश्न पडणे हे प्रगतीचे लक्षण आहे. मात्र, मराठी माणसाला प्रश्न व स्वप्नं पडत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे, अशी खंत संत साहित्याचे गाढे अभ्यासक व विद्यावाचस्पती डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केली.

पिंपरी : प्रश्न पडणे हे प्रगतीचे लक्षण आहे. मात्र, मराठी माणसाला प्रश्न व स्वप्नं पडत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे, अशी खंत संत साहित्याचे गाढे अभ्यासक व विद्यावाचस्पती डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केली.त्रिवेणीनगर येथील नटराज कला-क्रीडा प्रतिष्ठानच्या १४व्या वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १४ जणांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी देखणे बोलत होते. व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे, अभिनेते विजय कदम, विजय पटवर्धन, नाट्यनिर्माते विजय जोशी, नगरसेवक बाबा धुमाळ आदी उपस्थित होते.या वेळी आत्माराम जाधव (देहूगाव), डॉ. श्रीहरी डांगे (तळेगाव), प्रवीण नेवाळे (चिखली), योगेश फापाळे (आळे फाटा), राजू खंडागळे (चिंचवड), सुनील भटेवरा (कामशेत), पांडुरंग पाटील, संदीप जाधव, उदय कवी, मधुसूदन ओझा, मुकुंदराज ढिले, मंगला पाटील, ऐश्वर्या जोशी, ह.भ.प. स्मिता हरकळ यांना आदर्श कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.बारणे म्हणाले, ‘‘सत्कर्म करणाऱ्यांचा सत्कार होतो. पुरस्कारप्राप्त व्यक्तीमुळे त्या पुरस्काराची उंची वाढते. महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाचे सावट आहे. आपल्या बांधवांना मदत करणे हे आपलेच कर्तव्य आहे. सर्वच काम शासनाने करावे, याची वाट पाहू नका. दुष्काळग्रस्तांना एक माणुसकी म्हणून मदत करा.’’ विजय कदम म्हणाले, ‘‘येत्या दिवाळीमध्ये फटाके न वाजवता दुष्काळग्रतांना आर्थिक मदत करून दुष्काळग्रस्तांसोबत दिवाळी साजरी करा.’’ अध्यक्ष महेश स्वामी यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र कोरे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. विकेश मुथ्था यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)