शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

मराठा क्रांती माेर्चाची "संवाद यात्रा" 26 नाेव्हेंबरला विधानभवनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 20:15 IST

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रात १६ नोहेंबरपासून सुरु झालेली संवाद यात्रा २६ नोहेंबर २०१८ रोजी मुंबई विधानभवनावर येऊन पोहचणार अाहे.

पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रात १६ नोहेंबरपासून सुरु झालेली संवाद यात्रा २६ नोहेंबर २०१८ रोजी मुंबई विधानभवनावर येऊन पोहचणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वय समितीचे राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शांताराम कुंजीर, विनोद साबळे, मिना जाधव, प्राची दुधाणे आदी उपस्थित होते. 

      कोंढरे म्हणाले, मराठा आरक्षणासह इतर मागण्या तडीस लावण्यासाठी व मान्य केलेल्या मागण्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी हा वाहन मोर्चा आहे.  मोर्चद्वारे अनेक मागण्या करण्यात येणार आहेत. यामध्ये मराठा आंदोलनातील गुन्हे सरसकट मागे घेऊन पोलिसांकडून होत असलेली दडपशाही थांबवावी, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, शेतीमालाला हमीभाव द्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी स्विकाराव्यात, अ‍ॅस्ट्रॉसिटी अ‍ॅक्टचा गैरवापर थांबविण्यासाठी सुधारणा करावी. शेतकरी हिताच्या विरुद्ध असलेल्या कायद्यात दुरुस्ती करावी. दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला अावश्यक त्या सर्व उपाययाेजना तातडीने करण्यात याव्यात. अादी मागण्या करण्यात येणार अाहेत. तसेच मराठा समाजाला घटनात्मक वैध असे अारक्षण देऊन तसा कायदा अधिवेशनात करावा व त्याची त्वरित अंमलबजावणी करावी. अन्यथा मुंबईतील अाझाद मैदानात ठिय्या अांदाेलन करण्यात येईल.    

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाVidhan Bhavanविधान भवन