शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Maharashtra Election 2019 : पुणे जिल्ह्यातील सर्व मतदानकेंद्रे असणार ''वाॅटरप्रुफ''

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 16:07 IST

विधानसभेच्या निवडणुकीवर पावसाचे सावट असल्याने प्रशासनाने देखील खबरदारी घेतली असून पुण्यातील सर्व मतदानकेंद्र वाॅटरप्रुफ असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

पुणे:  लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी कमी झाली होती.परंतु,आता पाऊस, वादळ आले तरीही पुण्यातील मतदार विधानसभा निवडणुकीसाठी नक्की मतदान करतील आणि जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढवतील,असा विश्वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केला.तसेच सर्व मतदान केंद्र वॉटर प्रुफ असून मतदारांना मतदान करण्यासाठी कोणत्याही अडचणी येणार नाहीत,असेही त्यांनी स्पष्ट केले.

नवल किशोर राम म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 21 आॅक्टोबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदान करावे. देशातील सर्वाधिक सुशिक्षित,प्रबुध्द नागरिक अशी पुण्यातील नागरिकांची ओळख आहे. त्यामुळे ‘आंधी हो या तुफान हम करेंग जरूर ईस विधानसभा के लिए मतदान’हा विचार घेवून जिल्ह्यातील मतदारांनी मतदान करून मतदानाचा टक्का वाढवावा.

पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व मतदान केंद्रांना भेट देवून मतदान केंद्रांची तपासणी केली असून सर्व ठिकाणी योग्य व्यवस्था असल्याची खात्री केली आहे.जिल्ह्यातील कोणत्याही मतदान केंद्रावर पाण्याची गळती होत नाही. मदारांना किंवा मतदान कक्षातील कर्मचा-यांना, ईव्हीएमला पावसामुळे कोणताही त्रास होणार नाही; याची दक्षता घेतली आहे. पावसावर मात करण्यासाठी मतदान केंद्रावर पूर्णपणे वॉटर प्रुफ व्यवस्था केली आहे,असेही नवल किशोर राम यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019PuneपुणेVotingमतदान